शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

छोट्या उपकालव्यांना पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 23:52 IST

काही दिवसांपूर्वी गोसीखुर्दच्या उजव्या मुख्य कालव्याला पाणी सोडण्यात आले. परंतु, जी उपकालवे आहेत त्यात पाणी न सोडल्याने खरकाडा, रणमोचन, गांगलवाडी, चौगान व अन्य परिसरातील धान पिके धोक्यात येत असल्याने .....

ठळक मुद्देप्रमोद चिमूरकरांची मागणी : गांगलवाडी, चौगान परिसरातील पीक धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : काही दिवसांपूर्वी गोसीखुर्दच्या उजव्या मुख्य कालव्याला पाणी सोडण्यात आले. परंतु, जी उपकालवे आहेत त्यात पाणी न सोडल्याने खरकाडा, रणमोचन, गांगलवाडी, चौगान व अन्य परिसरातील धान पिके धोक्यात येत असल्याने उपकालव्यांना पाणी सोडण्यासाठी जि.प. सदस्य प्रमोद चिमूरकर व अन्य सरपंच, कार्यकर्ते यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांना निवेदन देण्यात आले आहे.गोसखुर्दचे पाणी सध्या उजव्या मुख्य कालव्या लगतच्या शेतकºयांना मिळत आहेत. परंतु, जे शेत उजव्या कालव्यांपासून दूर आहेत. त्यांना पाण्याच्या सोयीसाठी उपकालवेसुद्धा निर्माण करण्यात आले आहे. ही उपकालवे ग्रामीण भागातील संजीवनी ठरणारे असूनसुद्धा कामे अपूर्ण व कच्चा स्वरूपात आहेत. उजव्या मुख्य कालव्याचे काम पूर्ण केल्यास हजारो हेक्टर शेतीला पाणी सहज मिळण्यास मदत होऊ शकते. त्यासाठी जी उपकालवे आहे, त्या परिस्थितीत पाणी सोडल्यास धान पिके करपण्यास बळी पडणार नाही, म्हणून पाणी सोडण्यासाठी गोसीखुर्दचे कार्यकारी अभियंता रोषण हटवार व उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांना परिसरातील शेतकºयांच्या समवेत शुक्रवारी निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी जि.प. सदस्य प्रमोद चिमूरकर, पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, उमेश धोटे, पायपाल पारधी, उषा भिवनकर, ईश्वर ठाकरे, नरेश सहारे, विनोद पाटील, मारोतराव तिवाडे, रवींद्र ढोरे, विवेकानंद थेरकर, दयानंद सहारे, सुरज ढोरे, मनिष गिरी व अमर गाडगे, प्रल्हाद भर्रे व अन्य गावकरी उपस्थित होते.