शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या उपकालव्यांना पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 23:52 IST

काही दिवसांपूर्वी गोसीखुर्दच्या उजव्या मुख्य कालव्याला पाणी सोडण्यात आले. परंतु, जी उपकालवे आहेत त्यात पाणी न सोडल्याने खरकाडा, रणमोचन, गांगलवाडी, चौगान व अन्य परिसरातील धान पिके धोक्यात येत असल्याने .....

ठळक मुद्देप्रमोद चिमूरकरांची मागणी : गांगलवाडी, चौगान परिसरातील पीक धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : काही दिवसांपूर्वी गोसीखुर्दच्या उजव्या मुख्य कालव्याला पाणी सोडण्यात आले. परंतु, जी उपकालवे आहेत त्यात पाणी न सोडल्याने खरकाडा, रणमोचन, गांगलवाडी, चौगान व अन्य परिसरातील धान पिके धोक्यात येत असल्याने उपकालव्यांना पाणी सोडण्यासाठी जि.प. सदस्य प्रमोद चिमूरकर व अन्य सरपंच, कार्यकर्ते यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांना निवेदन देण्यात आले आहे.गोसखुर्दचे पाणी सध्या उजव्या मुख्य कालव्या लगतच्या शेतकºयांना मिळत आहेत. परंतु, जे शेत उजव्या कालव्यांपासून दूर आहेत. त्यांना पाण्याच्या सोयीसाठी उपकालवेसुद्धा निर्माण करण्यात आले आहे. ही उपकालवे ग्रामीण भागातील संजीवनी ठरणारे असूनसुद्धा कामे अपूर्ण व कच्चा स्वरूपात आहेत. उजव्या मुख्य कालव्याचे काम पूर्ण केल्यास हजारो हेक्टर शेतीला पाणी सहज मिळण्यास मदत होऊ शकते. त्यासाठी जी उपकालवे आहे, त्या परिस्थितीत पाणी सोडल्यास धान पिके करपण्यास बळी पडणार नाही, म्हणून पाणी सोडण्यासाठी गोसीखुर्दचे कार्यकारी अभियंता रोषण हटवार व उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांना परिसरातील शेतकºयांच्या समवेत शुक्रवारी निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी जि.प. सदस्य प्रमोद चिमूरकर, पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, उमेश धोटे, पायपाल पारधी, उषा भिवनकर, ईश्वर ठाकरे, नरेश सहारे, विनोद पाटील, मारोतराव तिवाडे, रवींद्र ढोरे, विवेकानंद थेरकर, दयानंद सहारे, सुरज ढोरे, मनिष गिरी व अमर गाडगे, प्रल्हाद भर्रे व अन्य गावकरी उपस्थित होते.