शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

चंद्रपूर जिल्हा दारू बंदी हटविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST

चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा असून, विविध उद्योग आहेत. जागतिक दर्जाचे ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे. देश-विदेशातून पर्यटक येत असतात. त्यामुळे ...

चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा असून, विविध उद्योग आहेत. जागतिक दर्जाचे ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे. देश-विदेशातून पर्यटक येत असतात. त्यामुळे हॉटेल व्यवसाय व इतर व्यवसाय चांगल्या प्रमाणात होत असतात. परंतु सन २०१५ पासून चंद्रपूर जिल्हा दारू बंदी केली आहे. त्यामुळे व्यवसाय ठप्प झालेले आहेत. ताडोबा पर्यटकांची संख्या कमी झालेली आहे.

दुसरीकडे जिल्ह्यात खुलेआम दारू विक्री केली जात आहे. ५० रुपयांची देशी दारू १५० रुपये प्रमाणे विक्री केली जात आहे. बोगस दारू आणि जास्तीचे पैसे जात आहे. संसार उद्‌ध्वस्त होत आहे. तरुण मुलेही दारूच्या व्यसनाकडे जात आहे. ब्राऊनशुगरसारखे अमली पदार्थसुद्धा विक्री होत आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे. सामान्य नागरिकांनी दारू माफियांची तक्रार केल्यास धमकी देऊन मारहाण करण्याचे प्रकार घडत आहे. बोगस दारूमुळे आरोग्य धोक्यात येत असून, अवाजवी किमतीमुळे आर्थिक नुकसान होत आहे, असे वर्मा यांनी निवेदनात म्हटले आहे.