शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई देण्याची मागणी

By admin | Updated: July 27, 2016 01:21 IST

जुलैमध्ये झालेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील नदी, नाल्या जवळील व इतर शेतकऱ्यांची शेती खरडून जाणे, बांध वाहून जाणे

आम आदमी पार्टी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन सिंदेवाही : जुलैमध्ये झालेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील नदी, नाल्या जवळील व इतर शेतकऱ्यांची शेती खरडून जाणे, बांध वाहून जाणे, गाळ साचणे आदी प्रकार घडल्याने फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच भाताची पऱ्हे व इतर पिके पाण्यात बुडून राहणे, वाहून जाणे व गाळ साचल्यामुळे बहुतांशी पीक नष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट उद्भवले आहे. या सर्व नुकसानाग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे आर्थिक भरपाई देण्याची मागणी आम आदमी पक्षातर्फे करण्यात आली आहे. आधीच उत्पादन खर्चावर आधारीत भाव न देणाऱ्या शेतकरी विरोधी धोरणामुळे व निसर्गाच्या लहरीपणामुळे होणाऱ्या नापिकीला कंटाळून विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी व्हावे व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला त्यांना मिळावा म्हणून शेतकरी व गावनिहाय सर्व्हेक्षण व पंचनामे करून झालेली नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी, असे निवेदन आम आदमी पार्टी सिंदेवाहीच्या वतीने सादर करण्यात आले. यावेळी आपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मनोहर पवार, जैयदेव श्रीरामे, खटूजी गुरनुले, गोमाजी मस्के, वंदना गजभिये, बोरकर, मेश्राम, विनायक गजभिये, रमेश भरडकर, आनंदराव मस्के, उद्धव लोखंडे, दिलीप बोरकर आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)