शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्ष लावण्याचा संकल्प करा

By admin | Updated: June 8, 2016 00:46 IST

प्रत्येकांना प्राण वायुची गरज असून प्राणवायु वृक्षापासून तयार होत असते.

सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन : वनविभागातर्फे पर्यावरण दिनचंद्रपूर : प्रत्येकांना प्राण वायुची गरज असून प्राणवायु वृक्षापासून तयार होत असते. जास्तीत जास्त वृक्ष लावून दिवसेंदिवस पर्यावरणामध्ये होणाऱ्या बदलाचे समतोल राखण्यासाठी वृक्ष लावण्याचा संकल्प सर्वांनी करण्याची गरज असल्याचे मत, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वनविभागातर्फे रविवारी आयोजित पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वनविभागातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘वाघांचे साम्राज्य’ या घडीपुस्तिकेचे विमोचन व वृक्षारोपन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जी.पी.गरड, उपसंचालक (बफर) गजेंद्र नरवणे, डॉ. गोपाल मुंदडा, डॉ. मंगेश गुलवाडे व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.१ जुलै रोजी राज्यात दोन कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला असून त्या पेक्षा जास्त वृक्ष लावून महाराष्ट्र राज्य हे देशात पहिले असेल. यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वृक्ष लावताना नकारात्मक भूमिका मनात न ठेवता सकारात्मक भूमीका घेऊन वृक्ष जगविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमामध्ये वनविभाग, नवमानव बहुउद्देशिय संस्था, महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वनपाल संघटना व चंद्रपूर बचाओ संघर्ष समिती यांच्या वतीने वनविभाग कार्यालयात रक्तदान शिबिर पार पडले. या रक्तदान शिबिरामध्ये ४५ जणांनी रक्तदान केले. नवमानव संस्थेचे संस्थापक प्रवीन डाहुले, स्वाती लांडे, संजय खोब्रागडे, रामचंद्र शेंडे, महेश मानकर, आशीस हिवरे, संजय भंडारी व प्रफुल मेश्राम या रक्तदात्यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गोपाल मुंदडा यांनी केले. यावेळी संघटनांचे प्रतिनिधी व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)