शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

१४३ जणांमध्ये ६० वर्षांवरील मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 05:00 IST

मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. प्रादूर्भाव टाळण्यासाठी सुरुवातीला लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर हळूहळू शिथिलता देण्यात आली. मात्र यानंतर रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. दरम्यान, जिल्ह्यात सर्वप्रथम २ मे ला पहिल्या रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर हळुहळू ही संख्या वाढत आहे. २८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ९ हजार ५८२ वर रुग्णसंख्या पोहचली आहे.

ठळक मुद्देकोरोनाचे संकट : आठ तरुणांनीही गमावला आपला जीव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाने आपले पायमुळे घट्ट रोवले आहे. मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. सध्यास्थितीत साडेऊन हजार रुग्णसंख्या पोहचली असून असून १४३ जणांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये सर्वाधिक मृत्यू ६० वर्षावरील नागरिकांचा झाला असून ती संख्या ६६ वर आहे. तर ३० ते ४० वयोगटातील आठ जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले.मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. प्रादूर्भाव टाळण्यासाठी सुरुवातीला लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर हळूहळू शिथिलता देण्यात आली. मात्र यानंतर रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. दरम्यान, जिल्ह्यात सर्वप्रथम २ मे ला पहिल्या रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर हळुहळू ही संख्या वाढत आहे. २८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ९ हजार ५८२ वर रुग्णसंख्या पोहचली आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे मध्यंतरीच्या काळात जिल्ह्यातील रुग्णालयातील बेड फुल झाल्यामुळे काहींना त्रास सहन करावा लागला. अनेकांनी नागपूर, सेवाग्रामचीही वाट धरली. मात्र फारसा उपयोग झाला नाही. प्रशासनाने खासगी रुग्णालयाचा पर्याय उपलब्ध करून देत यावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यातच सप्टेंबर महिन्यामध्ये तब्बल दोन वेळा जनता कर्फ्यू लावण्यात आला. या महिन्यामध्ये प्रथम चार दिवस जनता कर्फ्यू लावल्यानंतर रुग्णसंख्या तसेच मृत्यूचे प्रमाण  वाढल्याने पुन्हा २५ पासून जनताकर्फ्यूची हाक देण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यातील ६० वर्षावरील ६६ नागरिकांना कोरोनाने आपल्या कवेत घेतले असून हा आकडा इतर वयोगटाच्या मृृत्यूच्या तुलनेत अधिक आहे. यामध्ये ५० ते ६० वर्षातील ४४ जणांना, ४० ते ५० वयोगटातील २५ जणांना तर ३० ते ४० या वयोगटातील सात पुरुष तसेच एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, सर्वात जास्त मृत्यू चंद्रपूर शहरात झाले असून ते ८३ वर पोहचले आहे. तर जिवती, पोंभूर्णा, सिंंदेवाही या तालुक्यात सुदैवाने आजपर्यंत एकही मृत्यूची नोंद नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या