शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
2
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
3
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
4
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
5
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
6
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
7
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
9
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
10
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
11
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
12
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
13
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
14
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
15
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
16
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
17
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
18
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
19
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
20
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत

सततच्या पावसाने शेतपिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:29 IST

भद्रावती : परतीच्या पावसामुळे सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. पीक पाण्याखाली आली आहेत. त्यामुळे शेतीचा पंचनामा करून ...

भद्रावती : परतीच्या पावसामुळे सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. पीक पाण्याखाली आली आहेत. त्यामुळे शेतीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरिअल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे रवींद्र शिंदे यांनी केली आहे.

वरोरा-भद्रावती तालुक्यात मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस येत आहे. या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. शेतात पावसाचे पाणी जमा झाले असून, सोयाबीन व इतर पीक पाण्याखाली गेले आहे. पाण्याने सोयाबीन शेंगा खराब झाल्या असून, सडत आहेत. याची प्रत्यक्ष पाहणी प्रशासनाने करावी व आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आहे.

240921\img-20210924-wa0037.jpg

परतीच्या पावसाने सोयाबीन व ईतर पिकांचे नुकसान

पंचनामा करुन शेतक-यांना नुकसान भरपाई दया.