शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

थकबाकीदारांची वीज खुशाल कापा, आधी सूचना तर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:30 IST

कोविड-१९ कोरोना या महामारीच्या काळामध्ये संपूर्ण भारत बंद असल्यामुळे गरीब जनतेची आर्थिक पिळवणूक झालेली आहे. यात कोणतीही सुधारणा झालेली ...

कोविड-१९ कोरोना या महामारीच्या काळामध्ये संपूर्ण भारत बंद असल्यामुळे गरीब जनतेची आर्थिक पिळवणूक झालेली आहे. यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. विद्युत विभागाचीसुद्धा आर्थिक परिस्थिती फार हलाखीची आहे. बरेच लोक बेरोजगार झालेले आहेत, अशा परिस्थितीत काहींनी वीज देयक भरलेले नाही. त्या थकबाकीदारांना कोणतीही सूचना न देता विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जातो. तत्पूर्वी ग्राहकांना तशी नोटीस द्यावी, ही बाब निवेदनात नमूद केली आहे. यावेळी बल्लारपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव देवतळे, शहर अध्यक्ष बादल उराडे, कार्याध्यक्ष राकेश सोमानी, आरिफ खान, महिला शहर अध्यक्ष अर्चना बुटले, कार्यकारी अध्यक्ष शहजादी अन्सारी, महासचिव शुभांगी साठे, संजय अग्रवाल, सुमित डोहणे, अंकित निवलकर, जितेश पिल्ले, निजाम, नितीन सोयाम, रवी बेज्जला, इब्राहिम खान, शाबीर, राजू काब्रा व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

240921\img-20210923-wa0210.jpg

निवेदन देताना राष्ट्रवादी चे कार्यकर्ते