शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
2
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
3
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
4
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
5
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
6
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
7
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
8
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
9
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
10
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
11
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
12
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
13
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
14
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
15
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
16
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
17
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
18
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
19
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
20
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

दुकान बंद करतानाच उसळते ग्राहकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:19 IST

बल्लारपूर : ग्राहकांची दुकानावर एकाचवेळी गर्दी होऊ नये याकरिता दुकान उघडण्याची आणि बंद करण्याची ठराविक वेळ शासनाने कोरोना ...

बल्लारपूर : ग्राहकांची दुकानावर एकाचवेळी गर्दी होऊ नये याकरिता दुकान उघडण्याची आणि बंद करण्याची ठराविक वेळ शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय ठरवून दिलेली आहे. दुकानदारांकडून त्यांचे पालन होत आहे. मात्र नेमके दुकान बंद होण्याच्या बेतातच ग्राहक दुकानावर येतात आणि गर्दी करतात. त्यामुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत.

दुकान बंदची वेळ सकाळी ११, दुपारी २, सायंकाळी ४ ची असो, दर वेळेला असेच होत असल्याचे व्यापारी सांगतात. त्यामुळे सामान देताना आमची धांदल उडते. आणि ज्या उद्देशाने शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेळ ठरवून दिली आहे, त्याचा फज्जा उडून गर्दी होते, अशी व्यापाराची तक्रार आहे. लोकांच्या सोयीकरिता तसेच दुकानांवर गर्दी होऊ नये यासाठी वेळ ठरवून दिली आहे. जेणेकरून ग्राहक मोकळे मोकळे होऊन यावे. पण, ग्राहक दुकान ४ वाजता बंद होणार आहे ना, असे म्हणत नेमके ४ वाजताच दुकानात येतात. बहुतेक सारे ग्राहक तसाच विचार करीत असल्याने दुकान बंद करण्याचे वेळेला दुकानावर गर्दी होते. यातून ग्राहकांच्या निष्काळजीपणा दिसून येतो. आणि अशा गर्दीमुळे कोरोनाला आमंत्रण मिळते. ग्राहकांनी याची काळजी घ्यावी असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. आलेल्या ग्राहकांना परत पाठविणे ही शक्य होत नाही, असे याबाबत व्यापारी म्हणतात.