शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

जिल्ह्यात 5159 जागांसाठी उसळली इच्छुकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 05:00 IST

१८ प्रकारच्या कागदपत्रांसह ऑनलाईन नामांकन दाखल करताना उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागत होता. मंगळवारी   ऑफलाईन  नामांकन  दाखल करण्याची परवानगी दिल्याने आज सकाळी ११ वाजतापासून इच्छूकांची प्रचंड गर्दी झाली.  घुग्घूसला नगर परिषदेचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी  निवडणुकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे अखेरच्या दिवशीही एकही अर्ज दाखल झाले नाही. हडस्तीमध्ये सात जागांसाठी ९ नामांकन दाखल झाले.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : रात्री उशिरापर्यंत नामांकन घेणे सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर  : जिल्ह्यातील ६ हजार २९ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी बुधवारी अखेरच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल करणे सुरूच होते. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी पारंपरिक पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्याची परवागनी दिली. त्यामुळे इच्छुकांनी तहसील कार्यालय  परिसरात प्रचंड गर्दी केली. २३ डिसेंबरपासून नामांकन दाखल करणे सुरू झाले होते. मात्र, लिंक नसल्याने उमेदवारांची प्रारंभापासूनच तारांबळ उडाली होती.  ३१ डिसेंबर रोजी नामांकन अर्जांची छाननी होणार असून त्याच दिवशी उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यात ६२९ ग्रामपंचायतींच्या १ हजार ९८१ प्रभागातून ५  हजार १५९  सदस्यांना निवडून द्यायचे आहे. यासाठी २ हजार १२८ मतदान केंद्र तयार करण्यात आले. या निवडणुकीत ९ लाख ३५ हजार १७४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये सुमारे १५ हजार नवमतदार असल्याचे माहिती निवडणूक प्रशासनाने दिली. १८ प्रकारच्या कागदपत्रांसह ऑनलाईन नामांकन दाखल करताना उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागत होता. मंगळवारी   ऑफलाईन  नामांकन  दाखल करण्याची परवानगी दिल्याने आज सकाळी ११ वाजतापासून इच्छूकांची प्रचंड गर्दी झाली.  घुग्घूसला नगर परिषदेचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी  निवडणुकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे अखेरच्या दिवशीही एकही अर्ज दाखल झाले नाही. हडस्तीमध्ये सात जागांसाठी ९ नामांकन दाखल झाले.

१५ जानेवारी रोजी फैसलाचंद्रपूर जिल्ह्यातील ६२९ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस ग्रामपंचायतीमध्ये एकही नामांकन दाखल झाले नाही. बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी केवळ ९ नामांकन दाखल झाले असून दोन जागांवर निवडणूक होण्याचे संकेत आहे. अन्य ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक रणधुमाळी बघायला मिळणार आहे. यासाठी राजकीय पक्षही गुंतले आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपयर्यंत जिल्ह्यात ३ हजार १५७ अर्ज प्राप्त झाले होते. बुधवारी उशिरापर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच होती. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक