शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
5
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
6
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
7
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
8
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
9
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
10
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
11
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
12
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
13
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
14
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
15
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
16
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
17
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
18
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?
19
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

उसपार चक येथे रिकाम्या जागेवर अतिक्रमण

By admin | Updated: June 25, 2015 01:13 IST

तालुक्यातील उसरपार येथील रिकाम्या जागेवर काही नागरिकांनी अतिक्रमण केले आहे.

सिंदेवाही : तालुक्यातील उसरपार येथील रिकाम्या जागेवर काही नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. याकडे मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.ग्रामपंचायत उसपार चक रेव्हणी आबाधी मधील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील शेणखताचे खड्डे हटविण्यात आले. काही दिवसांनी दामोधर मेश्राम यांना घर बांधणीसाठी लेआऊट टाकून दिला. नवीन वस्ती (अबाधी) मध्ये मोतीराम मेश्राम यांनी गुरांच्या गोठ्यासाठी जागा मिळावी म्हणून काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीला अर्ज दिला होता. ग्रामपंचायत जागा उपलब्ध नाही, असे अर्जावर नमूद केले होते.ग्राम पंंचायत अबाधीचा विचार केला असता, नवीन वस्तीमध्ये बहुतके नागरिकांचे जागेवर अतिक्रमण आहे. याकडे ग्रामपंंचायत दुर्लक्ष करून भविष्यात शालेय ग्राऊंड, शासकीय इमारत, गाळे बांधकामास उपयोगात येणारी जागा ग्राम पंचायत कमिटीने आपल्या मर्जीतील व्यक्तीला देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांंमध्ये रोष पसरला असून एकास न्याय व दुसऱ्याला अन्याय का, असा सवाल नागरिक करीत आहेत. टाकण्यात आलेले लेआऊट त्वरीत हटवून ती जागा राखीव करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)