शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

शाश्वत स्वच्छतेची मानसिकता निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 22:34 IST

स्वच्छता व आरोग्याचा जवळचा संबंध आहे. अस्वच्छतेमुळे विविध आजाराला बळी पडावे लागते. अस्वच्छतेचा समूळ नायनाट करण्याकरिता ग्रामस्थांनी गावा-गावात शाश्वत स्वच्छतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी स्वच्छताग्रही म्हणून अभिप्रेरकाची भूमिका पार पाडणे काळाची गरज असून, प्रत्येकांमध्ये शाश्वत स्वच्छतेची मानसिकता निर्माण करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

ठळक मुद्देजितेंद्र पापळकर : जागतिक शौचालय दिन जिल्हाभर उत्साहात साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वच्छता व आरोग्याचा जवळचा संबंध आहे. अस्वच्छतेमुळे विविध आजाराला बळी पडावे लागते. अस्वच्छतेचा समूळ नायनाट करण्याकरिता ग्रामस्थांनी गावा-गावात शाश्वत स्वच्छतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी स्वच्छताग्रही म्हणून अभिप्रेरकाची भूमिका पार पाडणे काळाची गरज असून, प्रत्येकांमध्ये शाश्वत स्वच्छतेची मानसिकता निर्माण करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.जिल्ह्यात सर्वत्र गावागावात जागतिक शौचालय दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. चंद्रपुरात जिल्हा स्तरीय कार्यक्रम जिल्हा परिषदच्या कन्नमवार सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता ओमप्रकाश यादव जि. प चे सर्व विभाग प्रमुख, व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर पुढे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सामाजिक कर्तव्य म्हणून किमान आपले जन्मगाव दत्तक घेऊन गावाला शाश्वत स्वच्छच्या दिशेने मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न करा व गावाला शाश्वत स्वच्छतेच्या मार्गावर नेण्याचा संकल्प करावा असे, आवाहन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.जिल्हाभरात जनजागृतीपर कार्यक्रमजिल्हाभरात जागतिक शौचालय दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जिल्हास्तर व पंचायत समितीस्तरावरुन संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. याद्वारा प्रत्येक कार्यक्रमाचे यशस्वी सनियंत्रन जिल्हा पातळीवरुन करण्यात आले. त्यानुसार प्रत्येक ठिकाणी नादुरुस्त शौचालय बांधकामाचा शुभारंभ करुन, शौचालय दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली. तसेच कलापथक, स्वच्छता फेरीतून जनजागृती करण्यात आली. उत्कृष्ठ काम करणाºयांचा सत्कार, मार्गदर्शन पर सभा घेऊन गावस्तरावर स्वच्छतेचा जागर निर्माण करण्याचे काम केल्या गेले. यावेळी सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तसचे संबंधित तालुक्यातील विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.