शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयातून घटनाप्रेरित न्यायदान व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 22:53 IST

भारतीय राज्यघटनेने सर्व स्तरातील घटकांना समान न्याय व हक्क दिले आहेत. त्याचा प्रत्येकांना समान लाभ व्हावा आणि जलदगतीने न्याय मिळावा यादृष्टीने येथे न्यायलयाची उभारणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देभूषण गवई : कोरपना येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : भारतीय राज्यघटनेने सर्व स्तरातील घटकांना समान न्याय व हक्क दिले आहेत. त्याचा प्रत्येकांना समान लाभ व्हावा आणि जलदगतीने न्याय मिळावा यादृष्टीने येथे न्यायलयाची उभारणी करण्यात आली आहे. या न्यायलयाद्वारे राज्यघटनेला अभिप्रेत असे निष्पक्ष न्यायदान व्हावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले. कोरपना येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय आणि इमारतीचा उद्घाटन सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश नितीन बोरकर, दिवाणी न्यायधीश डी. व्ही. सूर्यवंशी, पालक न्यायमूर्ती अतुल चांदुरकर, न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर आदी उपस्थित होते. न्यायमूर्ती चांदुरकर म्हणाले, न्यायपालिका या समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत समान न्याय मिळावा, यासाठी कार्यरत असते. त्यामुळे प्रत्येकाला न्याय मिळावा, यासाठी प्रत्येकांनी न्यायविषयक दाद मागितली पाहिजे, हा प्रत्येकाचा नैतिक अधिकार आहे.न्यायमूर्ती गिरटकर म्हणाले, कोरपना येथे न्यायालय सुरु झाल्याने नागरिकांची मोठी अडचण दूर झाली आहे.कार्यक्रमाचे प्रस्ताविक कोरपना तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. वा. व्ही. वासेकर, संचलन दिवाणी न्यायधीश हरणे तर आभार दिवाणी न्यायधीश कुलकर्णी यांनी मानले.