शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

कपाशी व मिरचीचे उभे पीक करपले

By admin | Updated: October 16, 2015 01:36 IST

दोन-तीनदा झालेल्या संततधार पावसामुळे कपाशी व मिरचीची उभी पिके वाळत चालली आहे.

गोवरी : दोन-तीनदा झालेल्या संततधार पावसामुळे कपाशी व मिरचीची उभी पिके वाळत चालली आहे. मेहनतीने जोपासना केलेले पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतातील पीक फळधारणेवर आले असताना धुव्वाधार पावसाने शेतातील कपाशीची व मिरचीची पिके भूईसपाट झाली.उसनवारीने पैसे आणून शेतकऱ्यांनी शेतीवर अतोनात खर्च केला. मात्र पावसाने शेतातील पिकांची पूर्णत: वाट लावून टाकली आहे. पावसानंतर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीची पिके वाळली आहे तर मिरचीची पिके तुटून पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. हरदोना (खुर्द) येथील अरविंद गोविंदा ढवळे यांचे चार एकरातील कपाशीचे उभे पिक वाळले आहे तर राजुरा तालुक्यातील गोवरी येथील गणपत जुनघरी, अरुण भलमे, भास्कर जुनघरी, अमित रणदिवे, नामदेव देवाळकर, बंडू जुनघरी, रामदास देवाळकर, विकास पिंपळकर, नथ्थू पिंपळकर, संतोष जुनघरी, प्रभाकर जुनघरी तर पेल्लोरा येथील साईनाथ जुनघरी यांच्या शेतातील मिरचीचे व कपाशीचे पिक वाळत चालले आहे.अतोनात खर्च करून हाती आलेले पिक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हादरला आहे. डवरणी, निंदन व रासायानिक खते देऊन पिके वाढविली. मात्र अचानक आलेल्या संततधार पावसाने पिकांना त्याचा चांगलाच फटका बसला आहे. पावसामुळे आडवे झालेले पिक शेतकरी मजूर लावून उभे करीत आहे. एवढ्या मोठ्या शेतातील कपाशीचे पिक उभे करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवाचा अंत पाहण्यासारखे आहे. त्याकामी मजूर लावणेही शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नाही. परंतु शेतातील उभे पिक पावसाने पूर्णत: आडवी झाल्याने शेतकऱ्यांसमोर कोणताही पर्याय उरला नाही. पावसामुळे झाडाच्या मुळाजवळील माती वाहून गेल्याने झाडात उभे राहण्याची क्षमता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या खर्चावर पाणी फेरले आहे. अस्मानी आणि सुल्तानी संकटांनी शेतकरी पुरता हादरून गेला आहे. अतोनात खर्च करून पिक हाती येण्याची चिन्ह दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. (वार्ताहर)