शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

नगरसेवक हरवले, कुणाला सापडल्यास त्वरीत संपर्क साधावा; चंद्रपुरात झळकला फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 10:33 IST

भद्रावती शहरातील विंजासन नेताजीनगर या प्रभागातील एकूण चार नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक हरविले असून कुणाला सापडल्यास त्यांनी त्वरीत संपर्क साधावा, अशा आशयाचे दोन बॅनर या प्रभागात अज्ञात व्यक्तीकडून लावण्यात आले आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीनंतर कधीच फिरकले नाहीतअज्ञात व्यक्तीच्या या कृत्यावर सर्व नागरिक प्रसन्न

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : भद्रावती शहरातील विंजासन नेताजीनगर या प्रभागातील एकूण चार नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक हरविले असून कुणाला सापडल्यास त्यांनी त्वरीत संपर्क साधावा, अशा आशयाचे दोन बॅनर या प्रभागात अज्ञात व्यक्तीकडून लावण्यात आले आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागात कधीही फिरकले नाही, अशा निष्क्रीय नगरसेवकांना बॅनरच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीने चांगलाच टोला हाणला आहे. भद्रावती पालिकेच्या विंजासन प्रभागात संजय आसेकर, सुधीर सातपुते, माधुरी कळमकर व अर्चना आरेकर, असे चार नगरसेवक आहेत. यापैकी सुधीर सातपुते वगळता इतर तिन्ही नगरसेवकांनी प्रभागाकडे पाठ फिरविल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.बॅनरच्या माध्यमातून त्यांच्याकडे अप्रत्यक्ष इशारा करुन त्यातून या नगरसेवकांवर निष्क्रीयतेचा आरोप करण्यात आला आहे. संजय आसेकर हे रॉकाकडून निवडून आल्यानंतर त्यांनी सेनेत प्रवेश केला. त्यानंतर भद्रावती सोडून चंद्रपूर शहरात राहण्यास गेले. माधुरी कळमकर या शिवसेनेकडून निवडून आल्या. त्यानंतर मुलीच्या प्रकृतीमुळे काही दिवसातच प्रभाग सोडून त्या आयुधनिर्माणी वसाहतीत राहण्यास गेल्या. अर्चना आरेकर या काँग्रेस पक्षाकडून निवडून आल्या. मात्र त्या या प्रभागात राहत असल्या तरी प्रभागाचा काही विशिष्ट भाग वगळता अन्य भागात त्यांचा संपर्क नाही, असे नागरिक सांगतात. त्यामुळे अज्ञात इसमाने तिनही नगरसेवक निष्क्रीय असल्याचा ठपका ठेवून बुद्धलेणीच्या प्रवेश द्वारासमोर व विंजासन येथील गांधी चौकातील मंदिरसमोर नगरसेवक हरविल्याचे बॅनर लावले आहे.

टॅग्स :Politicsराजकारण