शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 05:00 IST

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २५ हजार ७३३ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २४ हजार ६६ झाली आहे. सध्या १२५७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, मागील काही दिवसामध्ये रुग्णसंख्येच्या तुलनेमध्ये बरे होणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट जिल्ह्यात धोकादायक वळणावर आहे.

ठळक मुद्देजिल्हा लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर : तिसऱ्या लाटेतील सर्वाधिक रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. दरम्यान, रविवारी जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील सर्वाधिक म्हणजेच, २१५ रुग्णांची नोंद करण्यात आली असून दोघांचा जीवसुद्धा गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात लाॅकडाऊन तर होणार नाही, ना अशी भिती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, शेजारील यवतमाळ, वर्धा तसेच नागपूरमध्ये कोरोना रुग्ण तसेच मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हाही लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर असून नागरिकांनी वेळीच सतर्क होणे आता तरी गरजेचे झाले आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २५ हजार ७३३ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २४ हजार ६६ झाली आहे. सध्या १२५७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, मागील काही दिवसामध्ये रुग्णसंख्येच्या तुलनेमध्ये बरे होणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट जिल्ह्यात धोकादायक वळणावर आहे. रविवारी मृत झालेल्यामध्ये बालाजी वार्ड, चंद्रपूर येथील ६० वर्षीय पुरूष व ढुमने लेआऊट, गडचांदूर, येथील ७३ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.आतापर्यंत दोन लाख ५० हजार ९१९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख १९ हजार ८२४ नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४१० बाधितांचे मृत्यू झाले आहे. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३७१, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या