शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
3
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
4
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
5
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
6
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
7
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
8
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
9
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
10
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
11
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
12
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
13
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
14
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
15
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
16
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
17
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
18
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
19
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
20
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा

पाणी व्यवसायामुळे माठांवर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 22:26 IST

गेल्या चार ते पाच वर्षांत थंड पाण्याचा धंदा मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे. खेडोपाडी आणि गल्लीबोळातही थंड पाण्याचे उद्योग सुुरू झाले आहे. याचा परिणाम परंपरागत कुंभार व्यवसायावर होत असून उन्हाळ्यात गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या माठांवर आता हळूहळू संक्रात येत आहे.

ठळक मुद्देकुंभार व्यावसायिक संकटात : गावागावांत मिळते कॅनद्वारे पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : गेल्या चार ते पाच वर्षांत थंड पाण्याचा धंदा मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे. खेडोपाडी आणि गल्लीबोळातही थंड पाण्याचे उद्योग सुुरू झाले आहे. याचा परिणाम परंपरागत कुंभार व्यवसायावर होत असून उन्हाळ्यात गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या माठांवर आता हळूहळू संक्रात येत आहे.पाण्याचा धंदा तसा नवीन नाही. काही दिवसापूर्वी बंद बाटलीमधून पाणी विकले जायचे. या बाटलीबंद पाण्याचा वापर केवळ उच्चभ्रू नागरिकच करायचे. हाच वर्ग घरी पाणी शुद्धीकरणाचे संयंत्र बसवून शुद्ध पाण्याचा वापर करू लागला. मात्र खेड्यापाड्यातील आणि शहरातीलही सर्वसामान्य व मध्यमवर्गीय नागरिक थंड पाण्यासाठी माठाचाच उपयोग करीत असायचे. त्यामुळे खेड्यापाड्यातून आणि शहरातूनही माठाला प्रचंड मागणी होती. पण हल्ली हे दिवस बदलले आहेत. शहरात आणि खेडोपाडी शुद्ध पाण्याचे 'उद्योग' उघडण्यात आल्याने आणि या पाण्याची विक्री कॅनद्वारे होत असल्याने हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे. एवढेच नाही, तर या धंद्यात स्पधार्ही मोठी आहे. सुरूवातीला पाण्याचा हा धंदा सुरू झाला तेव्हा २० लीटरच्या एका कॅनची किंमत ४० रुपये होती. नंतर हळूहळू या धंद्यात अनेकांनी प्रवेश केला आणि स्पर्धा सुरू झाली. पाण्याच्या या कॅनचे दर हळूहळू कमी कमी होत गेले. ४० रूपयांवरून हा दर घरपोच ३० रुपये केव्हा झाला हे कळलेच नाही. आता तर कॅन २० रूपयाला मिळत आहे. काही विक्रेते तर १५ रूपयांत देत असल्याची माहिती आहे. परिणामी सर्वसामान्यासह मध्यमवर्गीय लोकही या कॅनद्वारे मिळणाऱ्या पाण्याचा वापर करीत आहे. दरम्यान, उन्हाळ्यात घराघरातून जो माठांचा मोठा प्रमाणावर वापर होत होता. तो आता कमी कमी होत आहे. दीड दोन दिवसांपर्यंत पाणी थंड ठेवणारे कॅन सहज उपलब्ध होत असल्याने लोकांनीही माठ खरेदी करणे कमी केले आहे.कॅनच्या पाण्यामुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. मी पूर्वी उन्हाळ्यात ५०० माठ विकत होते. आता दोनशेही माठ विकत नाही. माझीच नाही, तर आमच्या व्यवसायात असणाऱ्या प्रत्येकाचीच हीच अवस्था आहे.- वंदना राजू ठाकूरकुंभार व्यावसायिक, नागभीड