शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

ग्रामसंवादातून गावकऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 23:07 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान जिल्ह्यात सुरू आहेत. या अभियानातंर्गत विविध विभागातील अधिकारी गावाला भेट देत असून ग्रामसंवादातून नागरिकांच्या समस्या जाणून त्यांची सोडवणूक करीत आहेत.

ठळक मुद्देग्राम सामजिक परिवर्तन अभियान : गावातील समस्यांचा निपटारा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान जिल्ह्यात सुरू आहेत. या अभियानातंर्गत विविध विभागातील अधिकारी गावाला भेट देत असून ग्रामसंवादातून नागरिकांच्या समस्या जाणून त्यांची सोडवणूक करीत आहेत.महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दुर्गम भागातील गावांना वेगळी कलाटणी देऊन आदर्श गाव करण्याकडे वाटचाल सुरुआहे. या उपक्रमाला अधिक बळकट करण्यासाठी विविध विभागातील अधिकारी ग्रामीण भागात भेट देऊन ग्रामसंवादाच्या माध्यमातून गावकºयांशी संवाद साधत असून त्यांचा समस्या जाणून त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याने समस्या सुटण्यात मदत होत आहे.या गावात साधला निवासी संवादमहाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाद्वारे जिल्हाधिकारी यांचा अध्यादेशाने सर्व तालुका स्तरांवरील अधिकारी अभियानातील गावामध्ये निवासी राहुन ग्रामसवांद हा कार्यक्रम घेत आहेत. गावातील नागरिकांचा समस्या जाणून घेऊन त्यां समस्याचे निरासरण करीत आहेत. तसेच आपल्या विभागातील योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन करीत आहेत. आजपर्यंत जिवती तालुक्यातील माराई पाटण, पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ, नागभीड तालुक्यातील पेंडरी बरड, चंद्रपूर तालुक्यातील मोहुर्ली, चिमूर तालुक्यातील कवडशी देश, कोरपना तालुक्यातील जेवरा, मूल तालुक्यातील कोसंबी अशा १७ गावांमध्ये नुकतीच अधिकाऱ्यांनी भेट देऊन ग्रामवासीयांशी सवांद साधला आहे.सात तालुक्यात सुरु आहे अभियानजिल्ह्यातील जिवती, कोरपणा, मूल, पोंभूर्णा, चंद्रपूर, चिमूर, नागभीड या सात तालुक्यातील तब्बल ४२ ग्रामपंचायतींमध्ये ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे कार्य सुरू असून मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक यांची नेमणूक करण्यात आली आहे. ग्राम परिवर्तकाच्या माध्यमातून जनजागृती करुन लोकांच्या मानसिकतेत बदल करून त्यांची विचारधारा विकासात्मक दृष्टीने घडविण्याचे कार्य करीत आहे. तसेच स्वच्छता, आरोग्य, सांडपाणी, महिला बचत गट, सक्षमीकरण, स्वयंरोजगार, शिक्षण, युवकांना मार्गदर्शन, सरकारी योजनांविषयी मार्गदर्शन, जलसंधारण आदी बाबींवर विशेष लक्ष देत आहेत.