शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चंद्रपुरात पार पडले राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 22:09 IST

बॅरिस्टर खोब्रागडे सभागृह चंद्रपूर येथे राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा तथा मायनॉरिटी ग्रुप, चंद्रपूर द्वारा मुस्लिम समाज संमेलन (जलसा) चे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बॅरिस्टर खोब्रागडे सभागृह चंद्रपूर येथे राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा तथा मायनॉरिटी ग्रुप, चंद्रपूर द्वारा मुस्लिम समाज संमेलन (जलसा) चे आयोजन करण्यात आले होते. विलास खरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या संमेलनाला बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे उद्घाटन जाबीर रजा यांच्या हस्ते पार पडले. देश प्रेम हे एक ईबादत आहे. जात-पात भेदभावाला आपण बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. विविध संगठन व समाजाचे प्रतिनिधी म्हणून फादर सुनीलकुमार फ्रांसिस यांनी देशातील परिस्थितीचे मार्मीकता व्यक्त केली. प्रमुख अतिथी अनवर भाई यांनी सर्व समाज बांधवांना एक होण्याचे आवाहन केले. शाहीन खान शफी खान यांनी सध्याच्या परिस्थितीवर मत व्यक्त केले. लिंगायत समाजाच्या प्रतिनिधी म्हणून आलेल्या एकता श्रीकांत पिट्टूलवार यांनी कार्यक्रमाची प्रशंसा करून हे बंधुभाव संगठन आहे, असे सांगितले. सर्वांनी एकता कायम केली पाहिजे, असे ते म्हणाले.बौद्ध महासभाचे प्रा.कोसे यांनी आपले संविधान कायम ठेवण्याची गरज आहे. टिपू सुलतान फाऊंडेशनचे अमजद यांनी टीपू सुलतान यांच्या इतिहासावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास खरात यांनी, अल्पसंख्यांकाचे प्रश्न वाढत चालले आहेत. आम्हाला पुन्हा आमचे संवैधानिक अधिकार परत मिळवायचे आहेत. मुस्लिम समाजाने संवैधानिक अधिकार समजले पाहिजे, निष्पाप मुसलमान युवकांना आतंकवादी घोषित करून त्यांना २०-२५ वर्षे तुरुंगात डांबण्यात येते व पुराव्याअभावी त्यांची सुटका करतात. अशाप्रकारे मुस्लीम समाजाचे मनोबल खच्चीकरण करण्याचे षडयंत्र सुरू असून ही समस्या सुटली पाहिजे असे म्हणाले. यावेळी डॉ.कोचे, डॉ. राकेश गावतुरे उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. सिराज खान, संचालन राजू ढेंगळे तर आभार डॉ. आशिष यांनी मानले. यशस्वीतेसाठी अनेकांनी सहकार्य केले.