शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘मुद्रा’ कर्जावर धनिकांचा ताबा

By admin | Updated: February 12, 2016 01:37 IST

केंद्र सरकारने सुरू केलेल्या मुद्रा कर्ज योजनेवर सध्या लोकप्रतिनिधी आणि धनिकांचा ताबा दिसत आहे.

सामान्यांना नो एन्ट्री : कर्ज वाटपाचा अहवाल गुलदरस्त्यातसिंदेवाही : केंद्र सरकारने सुरू केलेल्या मुद्रा कर्ज योजनेवर सध्या लोकप्रतिनिधी आणि धनिकांचा ताबा दिसत आहे. राष्ट्रीयकृत बँका सर्वसामान्यांच्या अर्जाला कचरापेटी दाखवित आहे. आतापर्यंत जवळपास १ कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले असले तरी अग्रणी बँकेने हा अहवाल गुलदस्त्यात ठेवला आहे. यावर बँकेचे व्यवस्थापक बोलायला तयार नसल्याचे दिसून येते.बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे म्हणून केंद्र सरकारने मुद्रा कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्षात मुद्रा योजनेतील कर्ज वाटपाची उद्दीष्ट अग्रणी बँकेने दडवून ठेवले आहे. तर लोकप्रतिनिधी व स्थानिक धनदांड्यांनी याचा फायदा घेणे सुरू केले आहे. या योजनेत आतापर्यंत १५० ते २०० नागरिकांनी जवळपास १ कोटी रुपयांपर्यंत कर्ज वितरीत करण्यात आल्याचे समजते. मात्र हा संपूर्ण अहवाल गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. एवढेच नाही तर या योजनेची माहिती देण्यासही बँकेचे व्यवस्थापक टाळाटाळ करीत आहेत. साधा छापील अर्जही दिला जात नाही. तालुक्यातील हजारवर अर्ज सादर केल्याची माहिती आहे. परंतु सर्व कचऱ्याच्या पेटीत टाकण्यात आले आहे. विशेष म्हणजे ज्या अर्जदारांना कर्ज बँकांनी दिला, त्यांनी कोणता व्यवसाय सुरू केला, याची माहितीही शाखा व्यवस्थापकाला नाही. नॅशनल बँकेचे शाखा व्यवस्थापक सर्व नागपूर, ब्रह्मपुरी, चंद्रपूर या येथे राहत असल्याकारणाने फक्त उद्दिष्टपूर्ण करणे हा त्यांचा हेतु आहे, असे समजते. (शहर प्रतिनिधी)