शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे बांधकाम तीन महिन्यांपासून ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:43 IST

केंद्र सरकारने उमरेड-चिमूर-वरोरा क्रमांक ३५३ (इ) या राष्ट्रीय महामार्गाचे ेचौपदरीकरण करण्याचे काम सुरू केले. पण मागील तिन महिन्यांपासून काम थंडबस्त्यात आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना जीव धोक्यात घालून या मार्गावरून जावे लागत आहे.

ठळक मुद्देवाहनधारक हैराण । तातडीने बांधकाम पूर्ण करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कखडसंगी : केंद्र सरकारने उमरेड-चिमूर-वरोरा क्रमांक ३५३ (इ) या राष्ट्रीय महामार्गाचे ेचौपदरीकरण करण्याचे काम सुरू केले. पण मागील तिन महिन्यांपासून काम थंडबस्त्यात आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना जीव धोक्यात घालून या मार्गावरून जावे लागत आहे.उमरेड-चिमूर-वरोरा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दोन मोठ्या कंपन्याना होते. यापैकी उमेरड- चिमूर मार्गचे काम स्थितीत सुरू आहे. परंतु, चिमूर-वरोरा मार्गाचे काम रखडल्याचे दिसून येत आहे. चिमूर- वरोरा हा मार्ग पूर्णत: खोदण्यात आला. या ठिकाणी पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. पण मागील दीड वर्षाच्या काळात या मार्गाची एक बाजूही तयार करण्यात संबधित यंत्रणेला यश आले नाही. बांधकाम सुरू असताना त्यावर पाणी मारण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकााां मोठा त्रास सहन करावा लागत आहे.रस्त्यावर पसरविण्यात आलेल्या गिट्टीमुळे दररोज अपघात घडत आहेत. यामध्ये आतापर्यंत अनेकांना अपंगत्व आले. मार्गाच्या बांधकामाचे कंत्राट वारंवार विविध कंपन्यांना हस्तांतरीत केल्या जाते. मागील तीन महिन्यांच्या काळापासून बांधकाम प्रक्रिया पूर्णत: ठप्प आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले. शिवाय लोकप्रतिनिधीही बघ्याची भूमिका घेत असल्याने वाहनधारक व परिसरातील विविध गावांतील नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. उमरेड- चिमूर -वरोरा हा मार्ग अतिशय वर्दळीचा असल्याने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. मार्गाचे चौपदरीकरण व अन्य कामे पूर्ण झाली असती तर विकासाला चालना मिळाली असती. पण मागील तीन महिन्यांपासून बांधकाम जैसे थे आहे. त्यामुळे महामार्गाच्या त्वरित पूर्ण करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंता आशिष आवळे यांच्याशी संपर्क साधला परंतु होऊ शकला नाही.रुग्णांसाठी धोकादायकचिमूर तालुक्यात आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध नसल्याने रूग्णांना चंद्रपूर व नागपूर येथे दाखल करावे लगाते. गर्भवती महिलांना याचा सर्वाधिक फटका बसतो. या मार्गावर जागोजागी खड्डे असल्यामुळे रुग्णालयात पोहोचताना संकटांचा सामना करावा लागतो. प्रशासनाने चौपदीकरणाचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्ग