शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

गरज नसतांनाही बंधाऱ्याचे बांधकाम

By admin | Updated: July 17, 2014 00:01 IST

तालुक्यातील कापसी ग्रामपंचायतीने गरज नसतांनाही बंधाऱ्याचे बांधकाम करून शासनाच्या तिजोरीला लाखो रुपयाचा चूना लावल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे.

चौकशीची मागणी: शासनाला लाखो रुपयांचा चूनासावली : तालुक्यातील कापसी ग्रामपंचायतीने गरज नसतांनाही बंधाऱ्याचे बांधकाम करून शासनाच्या तिजोरीला लाखो रुपयाचा चूना लावल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे.२०१३-१४ या वित्तीय वर्षात २५ एप्रिल २०१३ रोजी बंधारा बांधण्याचा ठराव ग्रामपंचायतीने पारित केला. त्यानुसार सहा लाख ६८ हजार ३५० रुपये अंदाजपत्रक असलेला बंधारा जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाने मंजूर केले. मात्र त्या बंधाऱ्याची गरज नसतांनाही २०० मीटर अंतरावर आधीच दोन बंधारे बांधण्यात आले. तिसऱ्या बंधाऱ्याला मंजुरी देण्यात येऊन त्याचे बांधकामही पूर्ण झाले. एवढेच नाही तर, सुरेश वसंत भांडेकर नामक व्यक्तीच्या नावाने सदर बंधारा बांधकामाची निविदा ग्रामपंचायतीने मंजूर कली. परंतु त्याच्याकडे कच्चा माल पुरविण्याचे कोणतेही साधन नसतांना बंधारा बांधकामाची मंजूरी दिलीच कशी? असा गावकऱ्यांचा आरोप आहे. शिवाय बंधारा पूर्ण होऊन त्याच्या बिलाची उचलही करण्यात आली. परंतु अजुनही बंधाऱ्याला दरवाजे लावण्यात आलेले नाही. सदर बंधारा गरज म्हणून नाही तर केवळ पैसे कमविण्याच्या उद्देशाने बांधण्यात आल्याचे गावकऱ्यांचे म्हणने आहे.ज्या परिसरात बंधारा बांधण्यात आला त्या परिसरातील एकाही शेतकऱ्याची परवानगी घेण्यात आली नाही किंवा त्या शेतकऱ्यांना सदर बंधाऱ्यापासून कोणतेही सिंचन होणार नसल्यामुळे या बंधाऱ्याची आवश्यकता काय. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच बंधाऱ्याचे कामही निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. त्यामुळे सदर बांधकामाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)