शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रामाळा तलावाचे संवर्धन खनिज विकास निधीतून करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:52 IST

आज अन्नत्याग सत्याग्रहाचा नववा दिवस असून, इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे रुग्णालयात दाखल आहेत. रामाळा तलाव प्रदूषणमुक्त करण्यास खोलीकरण व ...

आज अन्नत्याग सत्याग्रहाचा नववा दिवस असून, इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे रुग्णालयात दाखल आहेत. रामाळा तलाव प्रदूषणमुक्त करण्यास खोलीकरण व सौंदर्यीकरणाबाबत सोमवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार रामाळा तलाव संवर्धनाची कामे दोन टप्प्यात होण्याची गरज आहे. तसा प्रस्तावसुद्धा पर्यावरण व पर्यटन मंत्रालयास पाठवाविण्यात यावा. मात्र, ज्या मागण्यांना घेऊन रामाळा तलाव संवर्धनाकरिता सुरू असलेले अन्नत्याग सत्याग्रह आता जनआंदोलन झाले असून, सर्वप्रथम खोलीकरण आणि नाले वळती करण्यास नाले बांधकाम करण्यास प्राधान्य देण्याची विनंती मागणी बंडू धोतरे यांनी केली आहे.

राज्य शासनाकडून ५०-६० कोटीचा निधी एकट्या रामाळा तलावास मिळणे शक्य नाही. रामाला तलाव जलप्रदूषणाने शहरातील जलप्रदूषण चिंतेची बाब झाली आहे. शहरातील प्रदूषणात प्रचंड मोठी वाढ झाली आहे. भूजलाचासुद्धा अपव्यय होत आहे. करिता पर्यावरणाचे संतुलन राखण्यास अस्तित्वास असलेल्या जलस्त्रोताचे संवर्धन करणे क्रमप्राप्त आहे. याकरिता रामाळा तलावाचे संवर्धन खनिज विकास निधीतून करणे गरजेचे आहे, असे इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

बाॅक्स

धमेंद्र लुनावट यांचे अन्नत्याग

रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी आंदोलन सुरू असून बंडू धोतरे यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आता धमेंद्र लुनावत यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनाला विविध राजकीय, सामाजिक संस्थांनी पाठिंबा दिला आहे.