शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

धनगर समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 22:45 IST

महाराष्ट्र धनगर समाज महासंघ (प्रणित) मल्हारसेना व अहिल्या महिला संघ जिल्हा चंद्रपूर या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देसमाजबांधवांची मागणी : त्या मेंढपाळांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र धनगर समाज महासंघ (प्रणित) मल्हारसेना व अहिल्या महिला संघ जिल्हा चंद्रपूर या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.गडचिरोलीमध्ये महापूर आला. त्यात खंदला राजाराम, ता. अहेरी, येथील अनेक मेंढपाळांच्या मेंढ्या वाहून गेल्या. अहेरीचे तहसीलदार यांनी पंचनामा करुन पूरग्रस्थांचा अहवाल जिल्हाधिकारी गडचिरोली यांना पाठविला असून त्यात बिरा पैका मुर्कीवार यांच्या ३१९ मेंढ्या व भिमा पैका बोर्लावार यांच्या ३०२ मेंढ्या वाहून गेल्याचे नमूद आहे. या दोन्ही मेंढपाळाकडे मेंढ्या चराऊ पासेस उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांनाच पूरग्रस्थांच्या अहवालात स्थान दिले आहे. ज्या मेंढपाळांकडे मेंढ्या चराऊ पासेस नाही, अशा मेंढपाळाचा पूरग्रस्थांच्या अहवालात समावेश नाही. यात श्रीकांत राजू येगेवार यांच्या ४८ मेंढ्या, प्रकाश बिरा येगेवार यांच्या ५१ मेंढ्या, कल्पना रमेश मंडलवार, नांदगाव यांच्या ३९ मेंढ्या, लचमा बिरा अन्नावार यांच्या ४१ मेंढ्या, किसन पोचू कंकलवार यांच्या ३५ मेंढ्या, मल्ला लिंग डंकरवार यांच्या ४२ मेंढ्या, मार्कंडी मिटपल्लीवार रा. कुदरसी टोला यांच्या ४२ मेंढ्या, नितेश भिमा बोर्लावार यांच्या ४६ मेंढ्या, पैका भिमा बोर्लावार यांच्या ३८ मेंढ्या, जयेश भिमा बोर्लावार यांच्या ४३ मेंढ्या, भानेश पोचू कंकलवार यांच्या ४१ मेंढ्या वाहून गेल्या आहेत. हे सर्व मेंढपाळ, मौजा भंगाराम तळोधी, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर येथील रहिवासी असून या मेंढपाळाची अहेरी तहसीलदारांनी मेंढ्या पुरात वाहून गेल्याची पंचनाम्यात नोंद केली नाही. त्यामुळे या मेंढपाळांना नुकसान भरपाईपासून वंचित रहावे लागणार आहे. त्यांच्याही नुकसानीचा अहवाल तयार करून महाराष्ट्र शासनाला पाठविण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र धनगर समाज महासंघ जि. चंद्रपूर यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष योगीराज उगे, गुलाब चिडे, गौरव नवले, पपिता येडे रमेश बुचे, नितेश खांडाळकर, दत्तात्रय येडे व समाज बांधव उपस्थित होते.