शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

दूध वाढीसाठी ठोस उपाययोजना

By admin | Updated: June 14, 2017 00:25 IST

महाराष्ट्र दूध उत्पादनात राज्य मागे होते. त्यामुळे आपल्याला अन्य राज्यांवर अवलंबून राहावे लागत होते.

महादेव जानकर : पत्रकारांशी वार्तालाप कार्यक्रमलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र दूध उत्पादनात राज्य मागे होते. त्यामुळे आपल्याला अन्य राज्यांवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र ही स्थिती लवकरच पालटणार असून दूध उत्पादनात देशात अग्रेसर होण्याकरिता मंत्री म्हणून काही ठोस पावले उचलण्यात आली आहे. यामाध्यमातून राज्यात दूधाची क्रांती होईल, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी केले.चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ना. जानकर यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. ते म्हणाले की, आपल्याला पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविवकास मंत्रिपदाची जबाबदारी येताच शपथ घेतल्यानंतर आवश्यक गोष्टींचा सर्वांगीण अभ्यास करण्याकरिता विशाखापट्टणम, गोवा, ओडिशा, दिल्ली येथे गेलो. आपल्या खात्यांतर्गत जगाची, देशाची तसेच राज्याची स्थिती काय, याचा अभ्यास केला. यात सर्व बाजूंनी राज्य पिछाडीवर असल्याचे प्रकर्षाने निदर्शनास आले. तेव्हापासून या क्षेत्रात राज्याला अव्वल करण्यासाठीचे ठोस प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील दुधाच्या कंपन्यांना वाव मिळावा, या उद्देशाने अमूलसारख्या कंपनीला राज्यात प्रकल्प तयार करण्यास नकार दिला. आज आरे (भूषण) या कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात दूध तयार होत आहे. पुढे ही प्रगती आणखी व्यापक होईल. त्यांनी सांगितले की, दुग्धविकासाप्रमाणेच पशुसंवर्धन तसेच मत्स्यविकासाबाबतची स्थिती होती. मत्स्यबीज हे पश्चिम बंगाल तर अंडी आणि कोंबडी तेलंगणासारख्या राज्यातून आयात करावी लागत होती. आता हे प्रमाण कमालीचे कमी झाले आहे. भविष्यात महाराष्ट्र संपूर्णत: आत्मनिर्भर बनणार आहे. टाटा समूहाच्या माध्यमातून जगातील एकमेव अ‍ॅनिमल केअर हॉस्पीटल तयार होणार असून याच्या जागेकरिता तीन दिवसापूर्वीच मंजुरी देण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.