शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

संगणक चालकांचा जिल्हा परिषदेत ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 22:42 IST

मागील काही माहिन्यांपासून ग्रामपंचायतीचे आरटीजीएस अडकले आहे. परिणामी आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत काम करणाऱ्या संगणक परिचालकाचे मानधान अडकले आहे. परिणामी संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संगणक परिचालकांनी मानधनाच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देथकीत मानधन द्या : मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही माहिन्यांपासून ग्रामपंचायतीचे आरटीजीएस अडकले आहे. परिणामी आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत काम करणाऱ्या संगणक परिचालकाचे मानधान अडकले आहे. परिणामी संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संगणक परिचालकांनी मानधनाच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले.जिल्ह्यातील ७०० ग्रामपंचायतीत ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ आहेत. या केंद्रांचा कारभार संगणक परिचालकांच्या माध्यमातून सुरू आहे. संगणक परिचालकाद्वारे दाखले देण्याच्या कामासह अनेक कामे केली जातात. राज्य शासनाने नियुक्तीच्या वेळेस संगणक परिचालकांना सहा हजार रुपये मानधन ठरविले. संगणक परिचालकांचे काम एका खासगी कंपनीच्या देखरेखीखाली चालते, ही कंपनीच संगणक परिचालकांचे मानधन देते. मात्र, त्यासाठी ग्रामपंचायतींना त्यांच्या मानधनाची रक्कम जिल्हा परिषदेकडे आरटीजीएस करावी लागते. जिल्हा परिषद त्या कंपनीकडे ही रक्कम आरटीजीएसच्या माध्यमातून वळती करते. त्यानंतर संगणक परिचालकांच्या खात्यात मानधनाची रक्कम जमा होते. मात्र, मोजक्याच ग्रामपंचायतींनी आरटीजीएसची प्रक्रिया पूर्ण केली.तीनशे ते चारशे ग्रामपंचायतींनी अजूनही आरटीजीएस केले नाही. परिणामी गेल्या जून महिन्यापासून ६०० संगणक परिचालकांना मानधन मिळाले नाही. मानधन देण्याबाबत वारंवार विनंती करण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.त्यामुळे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या माध्यमातून जि. प. समोर ठिय्या आंदोलन केले. शिष्टमंडळाने उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांची भेट घेवून निवेदन दिले.