शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीची राख नागरिकांच्या डोळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 22:38 IST

शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या महाराष्टÑ राज्य औद्योगिक विकास मंडळ असलेल्या महामंडळ वसाहतीत कोळशापासून वीज निर्मिती करणाºया .....

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या महाराष्टÑ राज्य औद्योगिक विकास मंडळ असलेल्या महामंडळ वसाहतीत कोळशापासून वीज निर्मिती करणाºया दोन कंपन्या असून त्यातील वर्धा पॉवर प्लांट या कंपनीतील धूरयंत्रामध्ये बिघाड झाल्याने राखमिश्रीत धूर परिसरात पसरत आहे.दिवसेंदिवस त्याचे प्रमाणही वाढत आहे. आतातर वाहन चालकाच्या डोळ्यातही राख जात आहे. कंपनी व्यवस्थापन पर्यावरण खात्याने दिलेले नियम धाब्यावर बसवून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.जवळपास एक महिन्यापासून साई वर्धा पॉवर प्लांट या कंपनीतील धूर शुद्धीकरण यंत्र खराब झाल्याने व योग्य ते नियम पाळले जात नसल्याने कंपनीतील धूर परिसरातील व शहरातील नागरिकांच्या दारी येत आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावत आहे. या सर्व समस्या असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन, पर्यावरण विभाग बघ्याची भूमिका बजावत असून कंपनीतील धूर डोळ्यात गेल्यामुळे वाहन चालकाचा एखादा मोठा अपघात झाल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.गेल्या महिन्यात कंपनीतील दीडशे कुशल कामगारांना कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरुन कमी केले व त्यांच्या जागी अकुशल कामगाराची भरती केल्याने कंपनीतील यंत्राच्या मेंटनन्सची समस्या उद्भवत असल्याचे बोलत जात आहे. याबाबत वर्धा पॉवर प्लांट कंपनीचे व्यवस्थापक रोहित उपाध्यक्ष यांना विचारणा केली असता धूर शुद्धीकरण यंत्र खराब झाले होते व ते नवीन लावून घेतले आहे. काही वेळ धूर बाहेर निघेल. नंतर ते आपोआप बंद होईल, असे सांगितले.