शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

शेतकऱ्यांच्या विकासासाठी रस्त्यावर उतरू - नरेश पुगलिया

By admin | Updated: October 5, 2015 01:30 IST

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू. शेतकरी हा केंद्रबिंदू माणून काँग्रेसने कार्य केले आहे. मात्र शेतकरी हवालदिल झाले आहे.

शेतकरी मेळावा : माती परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटनराजुरा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू. शेतकरी हा केंद्रबिंदू माणून काँग्रेसने कार्य केले आहे. मात्र शेतकरी हवालदिल झाले आहे. त्यांना संरक्षण देण्यासाठी वेळ पडल्यास मोठे आंदोलन उभारू, असे प्रतिपादन माजी खासदार नरेश पुगलिया यांनी येथील शिवाजी महाविद्यालयात आयोजित शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी केले.स्थानिक किसान भवन येथे वृक्षारोपण आणि माती परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना शिवाजीराव मोघे म्हणाले, शेतकऱ्यांना माती परीक्षणाची सोय ग्रामीण क्षेत्रात उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे उपाध्यक्ष अनिल पिल्लई, उप-महाव्यवस्थापक आशिष पसबोला, पंचायत समिती सभापती निर्मला कुळमेथे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, साईनाथ बुचे, संजय पेटकर, प्राचार्य दौलतराव भोंगळे, संभाजी वारकड, संस्थेचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. मुर्लीधरराव धोटे, उपाध्यक्ष दत्तात्रेय येगिनवार, मध्यवर्ती बँकेचे संचालक दिलीप नलगे, गजानन गावंडे, अशोक नागपुरे, वसंत मांढरे, देवेंद्र बेले, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, प्रवीण पडवेकर, स्वामी येरोलवार, बी.एच. अंगलवार, अशोक देशपांडे, प्रा.राजेश खेरानी, प्रा. डी.डी. रायपुरे, प्रा. व्ही.एस. आत्राम, प्रा. के.डी. येगिनवार, प्रा. संजय ढवस, प्रा. आर.एस. गिरडकर, प्रा. विकास बल्की, प्रा. विशाल दुबे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दौलतराव भोंगळे यांनी केले. संचालन प्रा. बी.यू. बोर्डेवार यांनी केले. आभार जि.प. सदस्य अविनाश जाधव यांनी मानले. या कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)