शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

सलील वर्धेचे जिल्हाधिकारी

By admin | Updated: May 28, 2015 00:09 IST

जनतेसाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम आणि लोकाभिमुख प्रशासन यासाठी संपूर्ण जिल्ह्यात परिचित झालेले ..

चंद्रपूर : जनतेसाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम आणि लोकाभिमुख प्रशासन यासाठी संपूर्ण जिल्ह्यात परिचित झालेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील हे वर्धा येथे जिल्हाधिकारी म्हणून जात आहेत.मागील दोन वर्षांहून अधिक काळापासून आशुतोष सलील चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी ते चंद्रपूर आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणूनही कार्यरत होते. २०१० पासून ते भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल आहेत. लोकाभिमुख अधिकारी अशी प्रतिमा आपल्या कार्यप्रणालीतून निर्माण करणारे आशुतोष सलील यांनी आपल्या उत्पन्नाची पाटी आपल्या कार्यालयातील कक्षापुढे लावली होती. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातून जिल्हा परिषदेमध्ये आल्यावर येथेही त्यांनी ही परंपरा कायम राखत अशीच पाटी लावून पारदर्शकता जोपासण्याचा प्रयत्न केला होता. जिल्हा परिषदेमध्ये विविध उपक्रम आणि योजना राबविण्यासोबतच त्याच्या अंमलबजावणीवरही त्यांचा भर असायचा. सलील यांच्या रिक्त पदावर राज्य खनिकर्म महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एम. पी. कल्याणकुमार हे नागपूरवरून बदलून येत आहेत. सलील पदभार कधी सोडणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (जिल्हा प्रतिनिधी)