शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अपरिपक्वहापूस ग्राहकांच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:47 IST

बाजारात फळांचे आगमन झाले. यंदा कर्नाटक आणि कोकणातून बऱ्याच प्रमाणात फळांची आयात होत आहे. मात्र अनेकांच्या आवडीचा अपरिपक्वकोवळा हापूस आंबा काही विक्रेत्यांनी ग्राहकांच्या माथी मारणे सुरू केल्याचे चंद्रपूर येथील बाजारपेठेत दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बाजारात फळांचे आगमन झाले. यंदा कर्नाटक आणि कोकणातून बऱ्याच प्रमाणात फळांची आयात होत आहे. मात्र अनेकांच्या आवडीचा अपरिपक्वकोवळा हापूस आंबा काही विक्रेत्यांनी ग्राहकांच्या माथी मारणे सुरू केल्याचे चंद्रपूर येथील बाजारपेठेत दिसून येत आहे.मागील उन्हाळ्यात सात प्रकारची आंबे बाजारात विक्रीसाठी आली होती. वातावरण पोषण असल्याने आंब्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला नव्हता. मोठ्या व्यापाऱ्यांनी माफत दरात किरकोळ विक्रेत्यांना आंबे विकले. यामुळे आंब्यांच्या किंमतीत फारशी वाढ झाली नव्हती. गतवर्षी पहिल्या टप्प्यातच रत्नागिरी जिल्ह्यातून प्रसिध्द हापूस आंबा चंद्रपुरात विक्रीसाठी आला होता.चार ते आठ डझन कच्च्या हापूस आंब्यासाठी एक हजार ५०० रुपये असा दर होता.यावर्षीदेखील काही व्यापाºयांनी कोकण व कर्नाटकातून खास निर्यात करून आणल्याचे सांगून ग्राहकांना अपरिपक्वव कच्चा हापूस आंबा विकणे सुरू केले आहे. हापूस आंब्यावर काळसर ठिपके आहेत. शंकर सरोदे या ग्राहकाने दिलेल्या माहितीनुसार हापूस आंब्यावर असे ठिपके पडण्यासाठी थ्रिप्स व तुडतुडे कारणीभुत आहेत. यंदाचे हवामान या आंब्याला अनुकूल नाही. यामुळे विविध रोगांनी प्रादुर्भाव झालेला कच्चा हापूस आंबा ग्राहकांना विकणे सुरू झाले. यात ग्राहकांचे आरोग्य बाधित होण्याची शक्यता आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिध्द ंअसलेला हापूस आंबा विदर्भातील बाजापेठामध्ये उपलब्ध होईपर्यंत ग्राहकांची अशीच फसवणूक होण्याची शक्यताही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.असा ओळखावा हापूसआंबा सोलताना सालीला गर लागत नाही.गराचा रंग केशरी व गर्द असतो.आंबा अत्यंत सुवासिक असतो.अन्य आंब्याच्या तुलनेत हा आंबा आकारानेलहान असतो.या आंब्याचा गर पातळ असतो.

टॅग्स :Mangoआंबा