शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
Delhi Blast : "आम्ही गेट उघडला आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
4
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
5
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
6
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
8
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
9
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
10
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
11
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
12
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
13
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
14
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
15
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
16
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
17
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
18
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
19
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
20
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार

चुना टाकून रामाळा तलावाची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 23:09 IST

येथील गोंडकालीन रामाळा तलावात दरवर्षी निर्माल्य व इतर साहित्य टाकले जात असल्याने तलावात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे.

ठळक मुद्देकचराही काढला : वाल्मिकी मच्छुआ संस्थेचा पुढाकार

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : येथील गोंडकालीन रामाळा तलावात दरवर्षी निर्माल्य व इतर साहित्य टाकले जात असल्याने तलावात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. या अस्वच्छतेमुळे तलावाचे पाणी दूषित झाले. याची दखल घेत तलावाच्या स्वच्छतेसाठी वाल्मिकी मच्छुआ सहकारी संस्था चंद्रपूरच्या पदाधिकाºयांनी पुढाकार घेतला आहे. तलावाच्या पाण्यात चुना टाकून पाणी शुद्ध केले जात असून कचराही काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.रामाळा तलाव स्वच्छ दिसावा म्हणून संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य २३ नोव्हेंबरपासून चुना टाकण्याच्या कामाला लागले होते. संस्थेचे सभापती जगन पचारे, बंडू हजारे, संतोष झा, लक्ष्मण तोकला, किसन पचारे, शंकर बक्कलवार, देवराव मंचर्लावार, दीपक पचारे, वसंता पचारे, देविदास पचारे, रोशन कार्लेकर, राहुल बक्कलवार, राजेश येल्लेवार, उमेश तोक्कलवार, पांडुरंग गावतुरे, आनंदराव कस्तुरे, रवी मंचर्लावार, अशोक दडगेलवार व इतर सदस्य या अभियानात सहभागी झाले.चंद्रपूर शहरात एकमेव गोंड राजाने बांधून ठेवलेला रामाळा तलाव उरला आहे. त्याची निगा राखण्याचे काम शासन-प्रशासनाचे आहे. मात्र प्रशासनाची प्रतीक्षा न करतान मच्छिमार भोई समाजाने तलवाच्या स्वच्छतेला सुरूवात केली आहे. रामाळा तलावात इकार्निया वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढत असते. त्याचप्रमाणे नागरिक प्लॉस्टिकमध्ये भरुन पुजेचे निर्माल्य टाकत असतात.तलावाचे सौंदर्यीकरण झाले तेव्हापासून सायंकाळी फिरण्यास मोठ्या प्रमाणात नागरिक येथे येत असतात. मात्र खाऊच्या पिशव्या तलावात टाकतात. तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात कचरा वाढून झाडे झुडूपेही वाढली. ते साफ करण्याचे काम नेहमी केले जात आहे.शासनाने मदत द्यावीगणेशोत्सव व दुर्गाविसर्जनानंतर वाल्मिकी मच्छुआ सहकारी संस्थेच्या पदाधिकाºयांकडून तलावाची स्वच्छता केली जाते. यात अनेक भोई समाजबांधव सहभागी होतात. मात्र हे काम करित असताना शासनाकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही. त्यामुळे मच्छुआ सहकारी संस्थेच्या सभासदांवर उपासमारीची पाळी येते. त्यामुळे शासनाने संस्थेच्या पदाधिकाºयांना मोबदला द्यावा, असे पांडुरंग गावतुरे यांनी म्हटले आहे.