शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

लोकसहभागातून किल्ल्याची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 00:39 IST

‘राव न करी ते गाव करी’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. याची प्रचिती बल्लारपूर येथील ऐतिहासीक किल्ल्याच्या कचरा सफाई अभियान दरम्यान दिसून आली.

ठळक मुद्देबल्लारपूर पालिकेचा पुढाकार : विविध संघटनांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : ‘राव न करी ते गाव करी’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. याची प्रचिती बल्लारपूर येथील ऐतिहासीक किल्ल्याच्या कचरा सफाई अभियान दरम्यान दिसून आली.बल्लारपूर येथे सोळाव्या शतकात गोंडकालीन राजाने वर्धा नदीच्या काठावर किल्ला बांधला. काळाच्या ओघात हा किल्ला जीर्ण अवस्थेत होता. सर्वत्र कचºयाचे साम्राज्य होते, वाढलेल्या झाड-झुडपांमुळे किल्ल्याचे अस्तित्व धोक्यात आले होते. मात्र येथील नगर पालिका प्रशासनाने लोकसहभागातून या ऐतिहासीक किल्याला संजीवनी देण्याचे काम केले आहे.नगर पालिका प्रशासनाने किल्ल्यातील कचरा सफाईच्या कामाला आवाहन केले होते. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कामाला सुरुवात झाली. यात शहरातील नागगरिक, स्वयंसेवी व सेवाभावी संस्था, लोकमत सखी मंचचे सदस्य, पत्रकार, मैदानी खेळ गाजवणारे आखाड्यातील कबड्डीपट्टू, नगरसेवक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. जवळपास महिनाभर चाललेल्या या कचरा सफाई अभियानात नगर पालिका कर्मचाºयांचे विशेष योगदान होते. ते महिनाभर सतत या कामात जुपले होते.या कामाचा पाठपुरवठा नगराअध्यक्ष हरीश शर्मा व मुख्याधिकारी विपीन मुद्धा सातत्याने करत होते. आज या किल्ल्याचा कायापालट झाल्याचे जाणवते. किल्ला परत आपल्या मूळ रुपात दिसू लागला आहे. कचरा सफाई अभियानाच्या निमित्ताने अनेक चांगले काम राबिवता येतात, असे येथील नगारिकांनी दाखवून दिले आहे.