शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

लोकसहभागातून किल्ल्याची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 00:39 IST

‘राव न करी ते गाव करी’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. याची प्रचिती बल्लारपूर येथील ऐतिहासीक किल्ल्याच्या कचरा सफाई अभियान दरम्यान दिसून आली.

ठळक मुद्देबल्लारपूर पालिकेचा पुढाकार : विविध संघटनांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : ‘राव न करी ते गाव करी’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. याची प्रचिती बल्लारपूर येथील ऐतिहासीक किल्ल्याच्या कचरा सफाई अभियान दरम्यान दिसून आली.बल्लारपूर येथे सोळाव्या शतकात गोंडकालीन राजाने वर्धा नदीच्या काठावर किल्ला बांधला. काळाच्या ओघात हा किल्ला जीर्ण अवस्थेत होता. सर्वत्र कचºयाचे साम्राज्य होते, वाढलेल्या झाड-झुडपांमुळे किल्ल्याचे अस्तित्व धोक्यात आले होते. मात्र येथील नगर पालिका प्रशासनाने लोकसहभागातून या ऐतिहासीक किल्याला संजीवनी देण्याचे काम केले आहे.नगर पालिका प्रशासनाने किल्ल्यातील कचरा सफाईच्या कामाला आवाहन केले होते. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कामाला सुरुवात झाली. यात शहरातील नागगरिक, स्वयंसेवी व सेवाभावी संस्था, लोकमत सखी मंचचे सदस्य, पत्रकार, मैदानी खेळ गाजवणारे आखाड्यातील कबड्डीपट्टू, नगरसेवक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. जवळपास महिनाभर चाललेल्या या कचरा सफाई अभियानात नगर पालिका कर्मचाºयांचे विशेष योगदान होते. ते महिनाभर सतत या कामात जुपले होते.या कामाचा पाठपुरवठा नगराअध्यक्ष हरीश शर्मा व मुख्याधिकारी विपीन मुद्धा सातत्याने करत होते. आज या किल्ल्याचा कायापालट झाल्याचे जाणवते. किल्ला परत आपल्या मूळ रुपात दिसू लागला आहे. कचरा सफाई अभियानाच्या निमित्ताने अनेक चांगले काम राबिवता येतात, असे येथील नगारिकांनी दाखवून दिले आहे.