शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

इको-प्रोतर्फे बावडी-विहिरीची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:26 IST

इको-प्रो संस्थेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जंयतीनिमित्त आयोजीत स्वच्छता पंधरावाडा स्वच्छता ही सेवा अंतर्गत शहरातील एतिहासिक गोंडकालीन बावडी-विहिर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानास केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी भेट देऊन पाहणी करीत या उपक्रमाचे कौतुक केले व प्रशासकीय पातळीवर सहकार्य करण्याचे आश्वासन केले.

ठळक मुद्देहंसराज अहीर यांची भेट : प्रशासकीय पातळीवर सहकार्य करणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इको-प्रो संस्थेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जंयतीनिमित्त आयोजीत स्वच्छता पंधरावाडा स्वच्छता ही सेवा अंतर्गत शहरातील एतिहासिक गोंडकालीन बावडी-विहिर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानास केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी भेट देऊन पाहणी करीत या उपक्रमाचे कौतुक केले व प्रशासकीय पातळीवर सहकार्य करण्याचे आश्वासन केले.महात्मा गांधी यांच्या जंयतीनिमित्त देशभरात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत आहे. या राष्ट्रीय स्तरावर सरकारने सुरू केलेल्या अभियानात सहभाग म्हणून शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन बावडया-विहिरीची स्वच्छता करण्याच्या कामास शनिवारपासून सुरूवात करण्यात आली. सदर विहिर प्राचीन असून शहरातील बऱ्याच ठिकाणी आहेत. मात्र या दुर्लक्षित आणी केरकचरा टाकण्याचे ठिकाण झाले आहे. गोंडराज्य निर्मिती करीत असताना किल्ला-परकोट सह रामाळा तलावासोबत शहरात गोंडकालीन पाणी पुरवठा व्यवस्था अधिक प्रभावीपणे तयार केलेल्या दिसून येतात. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे इको-प्रोने पुढाकार घेऊन बाबुपेठ बायपास रोडवरील सोना माता मंदिर, मराठा चैकातील प्राचीन विहिरीपासून स्वच्छता मोहिम सुरु करण्यात आली. या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे, इको-प्रो पुरातत्व विभागाचे प्रमुख रवी गुरनुले, नितीन रामटेके, नितीन बुरडकर, बिमल शहा, कपील चैधरी, प्रमोद मलीक, सुमीत कोहळे, राजेश व्यास, मनिष गांवडे, अनिल अडगुरवार, ओमजी वर्मा, राजू हाडगे, जितेंद्र वाळके, हरीश मेश्राम, अमोल उटट्लवार, अतुल रांखुडे, सचिन धोतरे, प्रगती मार्कंडेवार, मनीषा जयस्वाल, पुजा गहुकार, सारीका वाकुडकर, सनी दुर्गे आदी सहभागी आहेत.