शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

नादुरूस्त शौचालयाकरिता स्वच्छ भारत कोष निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:49 IST

जिल्ह्यातील गावा-गावात शाश्वत स्वच्छता निर्माण करण्याकरिता जिल्हा परिषद सतत प्रयत्न करीत आहे. गावातील नादुरुस्त शौचालय दुरुस्त करुन वापरात आणाण्याकरिता स्वच्छ भारत कोष मधून लाभार्थ्यास निधी उपलब्ध करुन दिल्या जात आहे. या योजनेमधून लाभार्थ्यास वैयक्तिक शौचालय दुरुस्ती करण्याच्या कामासाठी पाच हजार रूपये आर्थिक मदत केली जात आहे.

ठळक मुद्देलाभ घ्यावा : पाच हजार रूपयांपर्यंत मिळणार अनुदान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील गावा-गावात शाश्वत स्वच्छता निर्माण करण्याकरिता जिल्हा परिषद सतत प्रयत्न करीत आहे. गावातील नादुरुस्त शौचालय दुरुस्त करुन वापरात आणाण्याकरिता स्वच्छ भारत कोष मधून लाभार्थ्यास निधी उपलब्ध करुन दिल्या जात आहे. या योजनेमधून लाभार्थ्यास वैयक्तिक शौचालय दुरुस्ती करण्याच्या कामासाठी पाच हजार रूपये आर्थिक मदत केली जात आहे.पूर्वीचे संपूर्ण स्वच्छता अभियान योजनेतून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना ५०० व १२०० चे प्रोत्साहन अनुदान शौचालय बांधकाम करुन वापरणाऱ्या लाभार्थ्यास दिल्या जात होते. आज अशा काही लाभार्थ्यांचे शौचालय मोडकळीस आले असून ते नादुरुस्त अवस्थेत आहेत. आॅनलाईन नादुरुस्त शौचालयाची नोंद आहे, अशा लाभार्थ्यांनी शौचालय दुरुस्त करुन वापरात आणल्यास शासनाकडून स्वच्छ भारत कोष मधून पाच हजार रूपयांपर्यंत मदत केली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने दिलेल्या प्रपत्रात ग्रामपंचायतीने पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष येथे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.प्रस्तावासोबत नादुरुस्त शौचालय व दुरुस्त शौचालयाचा लाभार्थ्यासह असे दोन प्रकारचे छायाचित्र, लाभार्थ्याचे बँक बचत खात्याची झेरॉक्स, यासह ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक यांनी गटविकास अधिकारी यांच्या मार्फत परिपूर्ण प्रस्ताव असणे आवश्यक आहे. जिल्हास्तरावर प्राप्त प्रस्तावाची तपासणी करुन संबंधित लाभार्थ्यांना किंवा ग्रामपंचायतीला निधी शक्य तितक्या लवकर वितरीत केल्या जात आहे.आतापर्यंत नागभीड, ब्रम्हपुरी, मूल व भद्रावती या पंचायत समितीतील ग्रामपंचायतींना निधी वितरीत केला आहे. ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता आपल्या गावच्या ग्रामपंचायत कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.