शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

भारनियमनामुळे पिंपळगाव परिसरातील नागरिक त्रस्त

By admin | Updated: November 27, 2014 23:31 IST

पिंपळगाव परिसरात सकाळी सहा ते सायंकाळी सहा पर्यंत बारा तासाचे भारनियमन केले जात आहे. त्यामुळे धानपिक धोक्यात आले असून लहान मोठे उद्योग धंदे बडघाईस आले आहेत.

पिंपळगाव : पिंपळगाव परिसरात सकाळी सहा ते सायंकाळी सहा पर्यंत बारा तासाचे भारनियमन केले जात आहे. त्यामुळे धानपिक धोक्यात आले असून लहान मोठे उद्योग धंदे बडघाईस आले आहेत.पिंपळगाव (भो) हा धान पीक व भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध भाग आहे. नुकतीच धान पिकांची कापनी चालू झाली असून सकाळी सहा वाजतापासून महिला धान कापनीसाठी गुत्यात जात आहेत. सायंकाळी ६ वाजता घरी परत आल्यावर सर्वत्र अंधार पसरलेला असते. दिवसभर वीज नसल्यामुळे महिलांची आटाचक्कीवर पीठ दळण्यासाठी गर्दी असते. त्यामुळे महिलांना रांगेत राहून रात्री १० पर्यंत राहावे लागत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या परिसरात भारनियमन केले जात असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकांचा वीज वापर कमी असतानाही भरमसाठ वीज बील पाठविले जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांकडे मोटारपंपाचे बिल थकीत असल्याने भारनियमन केले जात आहे. मात्र याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत असलचयाने वीज वितरणच्या कारभाराप्रति तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. पिंपळगाव परिसरात अनेक छोटे उद्योग आहेत. मात्र, विजेअभावी हे उद्योग डबघाईस आले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मजुरी केल्याशिवाय पर्याय नसल्याचे विद्युत वितरण कंपनीवर नागरिक रोष व्यक्त करीत आहे. महावितरण कंपनीने या परिसरातील भारनियमन तत्काळ बंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. (वार्ताहर)