शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

जननी सुरक्षा योजनेला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद

By admin | Updated: November 22, 2014 22:59 IST

केंद्र शासनाच्या वतीने गर्भवती माता, प्रसूत माता व आजारी बाळांना जिल्हा व तालुका रुग्णालयात उपचार मिळविण्यासाठी जननी सुरक्षा योजना सुरू करण्यात आली आहे. परंतु अर्थसहाय्य अतिशय कमी मिळत

चंद्रपूर : केंद्र शासनाच्या वतीने गर्भवती माता, प्रसूत माता व आजारी बाळांना जिल्हा व तालुका रुग्णालयात उपचार मिळविण्यासाठी जननी सुरक्षा योजना सुरू करण्यात आली आहे. परंतु अर्थसहाय्य अतिशय कमी मिळत असल्याने नागरिकांचा या योजनेस अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, या योजनेसंदर्भात अधिकाऱ्यांचीही उदासीनता असल्याचा आरोप नागरिकांचा आहे.या योजनेंतर्गत बाळंतिणीला ७०० रुपये मदत दिली जाते. रुग्णालयात बाळंतिणीसोबत राहण्याचा तसेच ये-जा करण्याकरिता येत असलेला खर्च याकरिता ६०० रुपये दिले जातात. परंतु ही मदत गर्भवती महिलेकरिता कमी पडत असल्याने नाराजी व्यक्त केल्या जात आहे. शासनाच्या वतीने जननी सुरक्षा योजनेंतर्गत अर्थसहाय्य वाढविण्याकडे होत असलेले दुर्लक्ष व ग्रामीण भागातून मिळत असलेला अल्प प्रतिसाद यामुळे या योजनेचे सार्थक किती प्रमाणात झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.केंद्राच्या जननी सुरक्षा योजनेचा लाभ आता मातांना दोनपेक्षा अधिक अपत्यांसाठीही मिळत आहे. तसेच आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने लाभार्थी माताच्या वयासाठीची १९ वर्षाची अटही शिथिल केली आहे. यामुळे दारिद्र्य रेषेखालील आणि अनुसूचित जाती व जमातीतील गर्भवती महिला शासकीय दवाखान्यात बाळंत होऊन माता व अर्भक मृत्यू दर कमी होण्यास हातभार लागू शकेल, असा उद्देश होता. त्यामुळे योजनेतील लाभार्थ्यांना मिळणारी सातशे रूपयांची तुटपुंजी रक्कम वाढवण्याची मागणी आहे. आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने ८ मे २०१३ रोजी परिपत्रक काढून सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना तसे आदेश दिले आहेत. (नगर प्रतिनिधी)