शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी नागरिकांच्या गैरसमजुती

By admin | Updated: January 18, 2015 23:18 IST

रस्त्यावर एखाद्या वेळी अपघात घडला तरी जखमीला बराच वेळ घटनास्थळीच पडून रहावे लागले. त्याच्या मदतीसाठी कुणीही समोर येत नाही. कारण अनेकवेळा अशी मदत करणाऱ्यांच्याच मागे

चंद्रपूर : रस्त्यावर एखाद्या वेळी अपघात घडला तरी जखमीला बराच वेळ घटनास्थळीच पडून रहावे लागले. त्याच्या मदतीसाठी कुणीही समोर येत नाही. कारण अनेकवेळा अशी मदत करणाऱ्यांच्याच मागे पोलिसांचा ससेमिरा लागतो अन् तो टाळण्यासाठी म्हणून मग कुणीही तडफडणाऱ्या जखमींच्या सादेला प्रतिसाद देत नाही. परिणामी अनेकांना तत्काळ उपचाराअभावी आपले प्राण गमवावे लागतात. राज्यात अशा हजारो घटना घडल्या आहेत. खरं तर अपघातानंतर जखमींना मदत करणाऱ्या व्यक्तीस पोलिसांकडून कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. परंतु याबाबत फारशी माहिती नसल्याने लोकांमधील गैरसमज कायम आहे. (नगर प्रतिनिधी)याचाही विचार करा...\अपघातसमयी मदत करणाऱ्यालाच विविध प्रश्न विचारले जातात. जणू त्यानेच अपघात घडविला आहे. असे या मदत करणाऱ्याला वाटते. शासनाने जनजागृतीसाठी मोठमोठे फलक लावले आहेत. परंतु कधीकधी पोलीस मदत करणाऱ्यालाच भांबावून सोडतात हे खरे आहे. अपघात पंचनाम्यावर सही केल्यास मदत करणाऱ्या व्यक्तीला कोर्टात बोलावले जाते. जोपर्यंत ती केस मिटत नाही. तोपर्यंत त्या मदत करणाऱ्याच्या कोर्र्टात चकरा सुरुच असतात.असे गैरसमज आहे. मात्र असे काहीही नसते.\