शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बंदीवानातून राष्ट्रोत्कर्षाला अपेक्षित नागरिक घडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 22:48 IST

जगातील सर्वात मोठी लोकशाही राज्यपध्दती असलेल्या भारत देशात संविधानाने सर्वांना समान अधिकार बहाल केल्यानंतरही कुणी मुक्त तर कुणी बंदीवानाचे जीवन का जगतो, याबाबत चिंतनाची गरज आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : चंद्रपूर जिल्हा कारागृहात सत्कार कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जगातील सर्वात मोठी लोकशाही राज्यपध्दती असलेल्या भारत देशात संविधानाने सर्वांना समान अधिकार बहाल केल्यानंतरही कुणी मुक्त तर कुणी बंदीवानाचे जीवन का जगतो, याबाबत चिंतनाची गरज आहे. संयम गमावला, क्रोधावर मात करण्यास अपयश आले हेतुत: गुन्हा घडला किंबहुना अजानतेपणी अपराध झाला, यासाठी शिक्षा ही ठरलीच आहे. त्यामुळे क्रोधावर नियंत्रण व सद्सदविवेकी वर्तणूकीतून गुन्हेगारीवर मात करावी, व राष्ट्राच्या उत्कर्षाला हातभार लावणारे नागरिक आपल्यामधून घडावे, अशी भावना केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा कारागृहात कार्यक्रम पार पडला. यावेळी उत्कृष्ठ कामगीरी बजाविणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आ. नाना श्यामकुळे, अ‍ॅड. दत्ता हजारे, नगरसेविका शितल कुळमेथे, कारागृह अधीक्षक वैभव आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते.अहीर पुढे म्हणाले, काश्मिर वगळता देशातील सर्वांना कुठेही नोकरी व्यवसाय करण्याची, मुक्त जीवन, संचाराची मुभा आहे. असे असतांना आपण बंदीवानांचे जीवन का जगतो आहे, असा मनाशी विचार करण्याचा चिंतनाचा हा पवित्रा दिवस आहे असे ते म्हणाले.भारत देश अनेक महान विभुंतीच्या परिसस्पर्शाने कर्तृत्वाने पुणीत झालेला आहे. इथे राम, श्रीकृष्ण, भगवान बुध्द, महावीर, गुरूनानक जन्मले त्यांची वाणी आणि विचारातून हा देश घडला आहे. त्यांच्या विचारवाणीतून अपराध मुक्त भारताची संकल्पना साकार करण्याचा प्रयत्न संकल्प प्रत्येक व्यक्तीने केला तर देशाचे स्वरूप बदलेल असे ते म्हणाले. आजच्या दिवशी प्रत्येक बंदीवान बांधवांनी प्रण करावा की, दुसºयांदा या ठिकाणी येवू तर जीवनमुल्ये शिकविणारे मार्गदर्शक म्हणूनच येऊ, असे आवाहन केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.