शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

चिमुकल्यांची शाळा भरते वऱ्हांड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 23:22 IST

गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त १४ गावात महाराष्ट्र -तेलंगणा राज्याची विकास यंत्रणा काम करीत असली तरी आजही येथील नागरिक उपेक्षितांचे जीवन जगत आहेत. वादग्रस्त १४ गावांपैकी मुकादमगुड्यात प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली असता भयाण वास्तव समोर आले. आजही येथील अंगणवाडी शाळेतील बालकांना वºहांड्यात शिक्षण घ्यावे लागत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आहे.

ठळक मुद्देसीमावादाचा तिढा कायम : रस्ते नाही, दूरध्वनी सेवाही नाही

शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त १४ गावात महाराष्ट्र -तेलंगणा राज्याची विकास यंत्रणा काम करीत असली तरी आजही येथील नागरिक उपेक्षितांचे जीवन जगत आहेत. वादग्रस्त १४ गावांपैकी मुकादमगुड्यात प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली असता भयाण वास्तव समोर आले. आजही येथील अंगणवाडी शाळेतील बालकांना वºहांड्यात शिक्षण घ्यावे लागत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आहे.मुकादमगुडा येथील लोकसंख्या सहाशेच्या जवळपास असून १२५ घरांच्या वस्तीत ० ते ६ वर्षे वयोगटातील ४९ बालके अंगणवाडी शाळेत दाखल आहेत. १९८७ मध्ये स्थापना झालेल्या अंगणवाडी शाळेची इमारत २००७-०८ मध्ये मानव विकास मिशन योजनेतून मंजूर होऊन बांधकामही सुरू झाले होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे अजूनही इमारतीचे बांधकाम अर्धवट राहिले आहे. त्यामुळे अंगणवाडीतील बालकांना कधी समाजभवनात तर कधी वºहांड्यात शिक्षण घेण्याची पाळी आली आहे. एकीकडे तेलंगणा शासन ती वादग्रस्त १४ गावे आमच्या राज्याची असल्याचा दावा करईत आहे तर दुसरीकडे हीच गावे महाराष्ट्र शासनाचीच असतानाही महाराष्ट्र शासन विकास कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. या गावात महाराष्ट्र शासनाची बस पोहोचली नाही. जायला धड रस्ता नाही, दूरध्वनी सेवा गावात पोहोचल्या नाहीत.मानव विकास मिशन अंतर्गत गावात अंगणवाडी इमारतीचे बांधकाम सुरू झाले होते. मात्र ते बांधकाम अजूनही अर्धवटच आहे. त्यामुळे आम्हाला कधी समाजभवनात तर कधी वºहांड्यातच अंगणवाडी शाळा भरवावी लागते.-यशोधरा सत्यपाल नरवाडे,अंगणवाडी सेविका मुकादमगुडा