शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

चिमुकल्यांची शाळा भरते वऱ्हांड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 23:22 IST

गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त १४ गावात महाराष्ट्र -तेलंगणा राज्याची विकास यंत्रणा काम करीत असली तरी आजही येथील नागरिक उपेक्षितांचे जीवन जगत आहेत. वादग्रस्त १४ गावांपैकी मुकादमगुड्यात प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली असता भयाण वास्तव समोर आले. आजही येथील अंगणवाडी शाळेतील बालकांना वºहांड्यात शिक्षण घ्यावे लागत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आहे.

ठळक मुद्देसीमावादाचा तिढा कायम : रस्ते नाही, दूरध्वनी सेवाही नाही

शंकर चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त १४ गावात महाराष्ट्र -तेलंगणा राज्याची विकास यंत्रणा काम करीत असली तरी आजही येथील नागरिक उपेक्षितांचे जीवन जगत आहेत. वादग्रस्त १४ गावांपैकी मुकादमगुड्यात प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली असता भयाण वास्तव समोर आले. आजही येथील अंगणवाडी शाळेतील बालकांना वºहांड्यात शिक्षण घ्यावे लागत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आहे.मुकादमगुडा येथील लोकसंख्या सहाशेच्या जवळपास असून १२५ घरांच्या वस्तीत ० ते ६ वर्षे वयोगटातील ४९ बालके अंगणवाडी शाळेत दाखल आहेत. १९८७ मध्ये स्थापना झालेल्या अंगणवाडी शाळेची इमारत २००७-०८ मध्ये मानव विकास मिशन योजनेतून मंजूर होऊन बांधकामही सुरू झाले होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे अजूनही इमारतीचे बांधकाम अर्धवट राहिले आहे. त्यामुळे अंगणवाडीतील बालकांना कधी समाजभवनात तर कधी वºहांड्यात शिक्षण घेण्याची पाळी आली आहे. एकीकडे तेलंगणा शासन ती वादग्रस्त १४ गावे आमच्या राज्याची असल्याचा दावा करईत आहे तर दुसरीकडे हीच गावे महाराष्ट्र शासनाचीच असतानाही महाराष्ट्र शासन विकास कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. या गावात महाराष्ट्र शासनाची बस पोहोचली नाही. जायला धड रस्ता नाही, दूरध्वनी सेवा गावात पोहोचल्या नाहीत.मानव विकास मिशन अंतर्गत गावात अंगणवाडी इमारतीचे बांधकाम सुरू झाले होते. मात्र ते बांधकाम अजूनही अर्धवटच आहे. त्यामुळे आम्हाला कधी समाजभवनात तर कधी वºहांड्यातच अंगणवाडी शाळा भरवावी लागते.-यशोधरा सत्यपाल नरवाडे,अंगणवाडी सेविका मुकादमगुडा