शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बालरक्षक घेणार शाळाबाह्य मुलांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:54 IST

कोणताही मुलगा शिक्षणापासून वंचित राहु नये, म्हणून शासन विविध उपक्रम राबवत आहे. आता शासनाने नवीन उपाययोजना आखली असून बालरक्षक शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार आहे.

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : कोणताही मुलगा शिक्षणापासून वंचित राहु नये, म्हणून शासन विविध उपक्रम राबवत आहे. आता शासनाने नवीन उपाययोजना आखली असून बालरक्षक शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार आहे.शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रमांतर्गत स्थलांतरीत बालकांना शिक्षण देण्यासाठी तसेच शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. २०१६ मध्ये संपूर्ण राज्यात एकाच दिवशी अशा मुलांचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. तरीही आणखी काही मुले शिक्षणापासून वंचित असल्याचे आढळून आल्याने शासनाने नवीन संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे.नव्या निर्णयानुसार मुलांचे स्थलांतर रोखण्यासाठी शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी बालरक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत.प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दोन शिक्षकांची बालरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक शहर साधन केंद्रात पाच शिक्षकांवर ही जवाबदारी देण्यात येणार आहे. यासाठी शासनाने नवीन वेबसाईड तयार केली असून त्यावर बालरक्षकांची माहिती देण्यात येणार आहे.कुणालाही होता येणार बालरक्षकबालरक्षक होण्यासाठी शासनाने कुठलीही अट लागू केलेली नाही. समाजातील कुठल्याही व्यक्तीस बालरक्षक म्हणून काम करणा येणार आहे. सदरील व्यक्तीने शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून त्याची माहिती एकत्र करायची आहे. त्यानुसार नजिकच्या शाळेत त्या बालकास प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.मुलांच्या विकासासाठी नवा उपक्रमशाळाबाह्य बालक आढळल्यास त्याला जवळच्या शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे बालकांचा विकास होणार आहे. तसेच शाळाचीही प्रगती होणार आहे. सन २०१६ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात अनेक जिल्ह्यात शाळाबाह्य मुले असल्याचे आढळून आले होते. त्यांना जवळच्या शाळेत दाखल करण्यात आले होते.