शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

तपाळ योजना चार दिवसांपासून बंद; नागरिकांची भटकंती

By admin | Updated: April 10, 2017 00:44 IST

तपाळ योजनेत तांत्रीक बिघाड निर्माण झाल्यामुळे नागभीडसह ११ गावांचा पाणी पुरवठा गेल्या चार दिवसांपासून बंद

नागभीड: तपाळ योजनेत तांत्रीक बिघाड निर्माण झाल्यामुळे नागभीडसह ११ गावांचा पाणी पुरवठा गेल्या चार दिवसांपासून बंद असून हा बिघाड दूर करुन पाणी पुरवठा पूर्ववत करावा, अशी या गावातील नागरिकांची मागणी आहे.१९९९ ला कार्यान्वीत झालेल्या या तपाळ योजनेच्या माध्यमातून ब्रह्मपुरी तालुक्यातील तपाळ, बेलगाव, तोरगाव (खुर्द) तोरगाव (बुज) तर नागभीड तालुक्यातील नागभीड, नवखळा, चिखलपरसोडा, चिकमारा, बाळापूर आणि मौशी या गावांना पाणी पुरवठा होतो. एक वर्षाअगोदर या योजनेद्वारा नागभीड व इतर गावांना व्यवस्थित पाणी पुरवठा होत होता. मात्र मागील वर्षीपासून या योजनेचा चांगलाच त्रास वाढला आहे. प्रत्येक महिन्यात काही ना काही दोष उद्भवतो आणि नागरिकांना प्रत्यके महिन्यात तीन तीन दिवस पाण्यापासून वंचित राहावे लागते. मागील वर्षी तर भर उन्हाळ्यात सतत हप्ताभर पाणी पुरवठा बंद पडल्याने येथील नगरपरिषदेच्या प्रशासकांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करावा लागला होता. त्यानंतरही ही योजना अनेकदा बंद पडली.आता पुन्हा गेल्या चार दिवसांपासून ही योजना बंद आहे. सूर्य डोक्यावर आला असल्याने अंगाची लाही होत आहे. परिणामी पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. नेमक्या याच वेळेस तपाळ योजना बंद पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. केवळ नागभीडच नाही तर या योजनेत समावेश असलेल्या नवखळा, चिखलपरसोडी, चिकमारा, देवटेक, बाळापूर, मौशी, तोरगाव (खुर्द), तोरगाव (बुज.) तपाळ येथील नागरिकांनाही पाण्यासाठी कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.