शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

पेपर मिल कामगारांच्या हितासाठी चंडीयज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 22:58 IST

येथील कागद उद्योग जागतिक स्तरावरचा आहे. १९५० पासून सुरू झालेल्या पेपर मिल उद्योगाने अनेक चढउतार अनुभवले. आर्थिकदृष्ट्या भक्कम पायावर उभे असणाऱ्या उद्योगाला चार वर्र्षांपासून अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे जिल्ह्याची अर्थवाहिनी मंदावली आहे. येथील अधिकारी व कर्मचारी चिंताग्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देनरेश पुगलिया यांची उपस्थिती : विविध मंदिरांमधील पंडित सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : येथील कागद उद्योग जागतिक स्तरावरचा आहे. १९५० पासून सुरू झालेल्या पेपर मिल उद्योगाने अनेक चढउतार अनुभवले. आर्थिकदृष्ट्या भक्कम पायावर उभे असणाऱ्या उद्योगाला चार वर्र्षांपासून अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे जिल्ह्याची अर्थवाहिनी मंदावली आहे. येथील अधिकारी व कर्मचारी चिंताग्रस्त झाले आहेत. यातून सावरणे व कामगारांच्या हितासाठी पेपर मिल समोरील श्री गणेश मंदिराच्या प्रांगणात गुरुवारी चंडीयज्ञ करण्यात आला. चंडीयज्ञाच्या माध्यमातून उद्योगाला व कार्यरत कर्मचाºयांच्या जीवनात भरभराटी यावी, अशी मनोकामना व्यक्त करण्यात आली.यावेळी विजयवाडा येथील महंत पट्टाभिमाचार्य महाराज व देशातील विविध मंदिरातील पंडितांच्या माध्यमातून मंत्रोपचारातून मंगल कामना करण्यात आली. बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे अध्यक्ष व माजी खासदार नरेश पुगलिया, मुख्य व्यवस्थापक निहार अग्रवाल, पेपर मिलचे व्यवस्थापक व्यंकटेश वरलू, मानव विकास व्यवस्थापक मिलिंद कुळकर्णी, महाव्यवस्थापक प्रवीण साहनी, महाव्यावस्थापक एस.के.जैन, सुरक्षा व्यवस्थापक रमेशचंद्र यादव, चंद्रेश गुप्ता, भूषण आवटे उपस्थित होते.जिल्ह्याची आर्थिक वाहिनी म्हणून पेपर मिल उद्योगाची ओळख आहे. याच उद्योगाच्या भरोशावर शहराची अर्थ व्यवस्था पुढे सरकते. कार्यरत कर्मचारी वर्ग उल्हासित असतो. मात्र मागील तीन वर्षांपासून उद्योगावर अरिष्ट ओढावले. राज्य सरकारने बांबुसारख्या कच्चा माल देणे बंद केले. परिणामी उद्योग अडचणीत आला. कामगारांचे जीवन अस्थिर झाले. उद्योग व कामगारांचे हित साधावे, याकरिता हा चंडीयज्ञ घेण्यात आला. यज्ञानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी पेपर मिल मजदूर सभेचे तारासिंग कलशी, वसंत मांढरे, रामदास वाग्दरकर, अनिल तुंगीडवार, गजानन दिवसे, वसंत जाधव, राजेंद्र शुक्ला, विरेंद्र आर्य आदी उपस्थित होते.