शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

जिवतीच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:05 IST

अतिदुर्गम जिवती तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडवून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी शासन सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

ठळक मुद्देहंसराज अहीर : सेवलागुडा येथे जगदंबा मूर्तीची प्रतिष्ठापना

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : अतिदुर्गम जिवती तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडवून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी शासन सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. सेवलागुडा येथे जगदंबादेवीची मूर्ती स्थापना व सेवालाल महाराज मंदिराचे कळसाचे उद्घाटन करतान ते बोलत होते.यावेळी प्रमुख म्हणून राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, खुशाल बोंडे, राजेश रोडे, जिवती पंचायत समितीचे सभापती सुनिल मडावी, उपसभापती महेश देवकते, महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे, जिल्हा परिषद सदस्य कमल राठोड, पंचायत समिती सदस्या अंजना राठोड, सरपंच अनिता मस्के, केशव गिरमाजी, सुरेश केंद्रे, प्रल्हाद राठोड, गोपीनाथ चव्हाण, अशोक नाईक, अंतराम वाकळे आदी उपस्थित होते.ना. हंसराज अहीर म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांनी योजनांचा लाभ घेऊन आर्थिक प्रगती करावी.जिवती तालुक्यातील अनेक समस्या सुटत आहेत. कारण, केवळ योजना सुरू करून उपयोगाचे नाही. तर, अधिकारी व ग्रामस्थांच्या मदतीने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असेही केंद्रीयमंत्री हंसराज अहिर यांनी नमूद केले.बंजारा समाजाचे प्रेरणास्थान तपस्वी रामराव महाराज या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र, प्रकृती स्वास्थाअभावी उपस्थित राहु शकले नाही.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी सहकार्य केले. प्रास्ताविक रमेश राठोड तर, संचालन राजेश राठोड यांनी केले