शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

वरोरा तालुक्यातील कॅनलला अनेक ठिकाणी भगदाडे

By admin | Updated: July 16, 2016 01:18 IST

तालुक्यातील अनेक गावांच्या शेतशिवारातून लाल व पोथरा कॅनल वाहत आहे. पहिल्याच पावसात कॅनलला अनेक ठिकाणी भगदाडे पडून पाणी शेतात गेले.

मदतीची मागणी : शेतातील बियाणे वाहून गेले वरोरा : तालुक्यातील अनेक गावांच्या शेतशिवारातून लाल व पोथरा कॅनल वाहत आहे. पहिल्याच पावसात कॅनलला अनेक ठिकाणी भगदाडे पडून पाणी शेतात गेले. या पाण्याच्या प्रवाहात शेत जमीन खरडून जात बियाणेही वाहून गेल्याने कॅनल शेजारील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. वरोरा तालुक्यातील २१ गावांच्या शेतशिवारातून लाल व पोथरा कॅनल वाहत असते. या कॅनलमध्ये वर्धा जिल्ह्यातील धरणामधून पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. कॅनलमधील पाणी घेऊन शेतकरी सिंचन करीत असतात. कॅनल जुने असल्याने अनेक ठिकाणी क्रॅक झाले आहे, त्याची डागडुजी योग्य प्रकारे करण्यात येत नसल्याने दरवर्षी कॅनलला भगदाडे पडून पाणी शेतात जाऊन अनेकदा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हा कॅनल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरण्याऐवजी दिवसागणिक शाप ठरत असल्यास याचे आश्चर्य वाटू नये. वरोरा, आर्वी, तुमगाव आदी गावांमधील शेतकऱ्यांचे पहिल्याच पावसात कॅनलमुळे मोठ्या प्रमाणात शेतातील नुकसान झाले आहे. तुमगाव येथील शेतकरी तारानाथ डोये यांच्या शेतानजीक कॅनलला भगदाड पडल्याने त्यांच्या शेतातील बियाणे वाहून गेले. त्यांनी कसलेली जमीनही खरडून गेल्याची तक्रार पाटबंधारे विभागाकडे नुकतीच केली आहे. पावसापूर्वी कॅनल दुरुस्ती व साफसफाईचे कामे करून हजारो रुपये खर्च केल्यानंतरही कॅनल फुटण्याची डोकेदुखी कायम राहत असल्याने केलेल्या कामाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कामाच्या चौकशीची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)