शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

नहर फुटला, शेत पीक धोक्यात

By admin | Updated: October 26, 2015 01:08 IST

गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत पालेबारसा येथील उपकालवा फुटल्याने या परिसरातील शेकडो शेतकऱ्यांपुढे सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

सिंचनाचा प्रश्न गंभीर : लोकवर्गणीतून केलेली दुरूस्तीही निरूपयोगीचंद्रपूर: गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत पालेबारसा येथील उपकालवा फुटल्याने या परिसरातील शेकडो शेतकऱ्यांपुढे सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी कालवा दुरूस्तीसाठी हात वर केल्यानंतर शेतकऱ्यांनीच पुढे येऊन लोकवर्गणी गोळा केली. त्यातून कालव्याच्या दुरूस्तीचे काम केले. मात्र भूस्खलन झाल्याने शेतकऱ्यांचा पैसा आणि श्रम वाया गेले. उपकालवा फुटल्याने बोडीत पाण्याचा ठणठणाट असून परिसरातील एका तलावातून इंजीनद्वारे शेतात पाण्याचे सिंचन केले जात आहे. मात्र या तलावातही केवळ २५ टक्के जलसाठा असल्याने तलावातील पाणी पुरेल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. पालेबारसा परिसरातून गोसीखुर्द प्रकल्पाचा उपकालवा गेला आहे. मात्र काही दिवसांपूर्वी हा कालवा फुटल्याने कालव्यातील पाणी वाया जात आहे. बोडीपर्यंत पाणी पोहचत नसल्याने शेतकरी शेतीच्या सिंचनापासून वंचित आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत अवगत केले. अधिकाऱ्यांनी पाहणीदेखील केली. मात्र यावर्षी या उपकालव्याची दुरूस्ती कोणत्याही परिस्थितीत शक्य नसल्याचे कारण सांगून अधिकाऱ्यांनी हात झटकले. अखेर परिसरातील शेतकरी एकत्र आलेत. लोकवर्गणी गोळा केली. त्यातून काही रक्कम जमा झाली. या पैशातून या उपकालव्याच्या दुरूस्तीचे काम केले. मात्र काम पूर्ण होताच, उपकालव्यालगत भूस्खलन झाल्याने शेतकऱ्यांचा प्रयत्न व्यर्थ गेला. (प्रतिनिधी)