शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

लग्न स्थितीमुळे बसेस फुल्ल!

By admin | Updated: May 15, 2014 23:26 IST

जिल्ह्यात तापमानाचा पारा चढला असताना सुद्धा मे महिन्यात भरगच्च लग्न तिथीमुळे नागरिक घराबाहेर पडून नातेवाईकांच्या, मित्रांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावीत आहे.

चंद्रपूर : जिल्ह्यात तापमानाचा पारा चढला असताना सुद्धा मे महिन्यात भरगच्च लग्न तिथीमुळे नागरिक घराबाहेर पडून नातेवाईकांच्या, मित्रांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावीत आहे. सध्या बस स्थानकासह रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसत आहे. या दोन्ही ठिकाणांना यात्रचे स्वरुप आले आहे. यामुळे बसेस व रेल्वे सध्या फुल्ल आहे.

सध्या सर्वत्र विवाहांची धामधूम सुरू आहे. त्यातच या महिन्यात लग्नतिथी आहे. सुटीचे दिवस असल्याने नागरिक घराबाहेर पडून लग्नसमारंभाला हजेरी लावत आहे. यामुळे बाहेरगावी जाण्यासाठी शहर बसस्थानकात प्रवाशांनी प्रचंड गर्दी आहे. त्यातच विवाहासाठी अनेकांनी महामंडळाच्या बसेस प्रासंगिक करारावर बुक केल्याने बसेसेची संख्या कमी असल्याच्या कारणाने अनेक मार्गावरील गाड्या विलंबाने धावतात. यामुळे प्रवाशांना बराचवेळ वाट बघत ताटकळत उभे राहावे लागत आहे.

रेल्वेस्थानकावर सुद्धा बाहेरगावी जाण्यासाठी प्रवाशांची तोबा गर्दी दिसून येते. रेल्वेच्या तिकीट खिडकीवर तिकीट काढण्यासाठी प्रवाशांच्या भल्यामोठय़ा रांगा लागत आहे. मात्र ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी नसल्याने सुरक्षेचा अभाव दिसून येत आहे.

अतिदूर्गम आणि पहाडाळी भागामध्ये अद्यापही एसटी पोहचली नाही. त्यामुळे येथील नागरिकांना नाईलाजाने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यात त्यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात बसेस वेळेवर पोहचत नसल्याने हा त्रासही सहन करावा लागतो. खासगी वाहनाने प्रवास करताना अनेकवेळा आसनसंख्येपेक्षा जास्त प्रवासी बसविल्या जाते, याकडे पोलिसांनी लक्ष देणे महत्त्वाचे आहे. (नगर प्रतिनिधी)