शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

विद्युत विभागाच्या भोंगळ कारभाराने अनेक गावे अंधारात

By admin | Updated: September 25, 2015 01:38 IST

अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील भारी ग्रामपंचायतीमधील घोडणकप्पीत गेल्या चार महिन्यांपासून तर भारीमध्ये २५ दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत आहे.

जिवती : अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील भारी ग्रामपंचायतीमधील घोडणकप्पीत गेल्या चार महिन्यांपासून तर भारीमध्ये २५ दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करीत अंधारात रात्र काढावी लागत आहे. या बाबीची लेखी व तोंडी तक्रार दिल्यानंतरही दुर्लक्ष केले जात असून विचारणा करणाऱ्या ग्राहकांना उडवाउडवीचे उत्तर देत असभ्य वर्तणूकही दिली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या या क्षेत्रात नियमित विद्युत पुरवठा सुरु ठेवण्याचे शासनाचे आदेश असताना भारी, घोडणकप्पी, खडकी, कुंभेझरी अशी अनेक गावे गेल्या अनेक दिवसांपासून अंधारात आहे. तर वादग्रस्त असलेल्या १४ गावात मात्र अजूनही महाराष्ट्राची वीज पोहोचली नसल्याचे चित्र आहे. वारंवार नागरिकांकडून विद्युत पुरवठा सुरु करा, अशी मागणी केली जाते. मात्र विद्युत विभागाने गावात केवळ खांब उभे केले. इतर कामे करण्यासाठी ते टाळाटाळ करीत असल्याचे बोलले जात आहे. कुठे वीजपुरवठा खंडीत तर कुठे विजेचा लंपडाव ही कायमची समस्या असली तरी यामुळे अनेकाची कामे रेंगाळली जात आहे. एकाच कामासाठी नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागतात. त्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसत आहे. (तालुका प्रतिनिधी)