शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खाणीतील कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 23:01 IST

वेकोलिने देशाच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले असून आजही आघाडीवर आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार खाणीतील कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी केली जात आहे, असे प्रतिपादन इंडियन ब्युरो आॅफ माईन्स, प्रादेशिक कार्यालयाचे नियंत्रक अरूण प्रसाद यांनी केले.

ठळक मुद्देअरुण प्रसाद : भारतीय खाण मानक संस्थेतर्फे कार्यशाळा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : वेकोलिने देशाच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले असून आजही आघाडीवर आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार खाणीतील कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी केली जात आहे, असे प्रतिपादन इंडियन ब्युरो आॅफ माईन्स, प्रादेशिक कार्यालयाचे नियंत्रक अरूण प्रसाद यांनी केले. स्थानिक एका हॉटेलात पार पडलेल्या ‘स्वच्छता ते सतत विकास’ या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी केवल कृष्णन, गजानंद कामडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेत कचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि हाऊस किंपिंगच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि उत्तम पद्धती याविषयी पॉवर पार्इंटद्वारे माहिती देण्यात आली.अरुण प्रसाद म्हणाले, भारतीय खान विभागाने बदलत्या काळासोबत चालण्याचे धोरण तयार केले. त्यानुसार वाटचाल सुरू आहे. अधिकारी व कर्मचाºयांनी नवा विचार आत्मसात केला पाहिजे. सामाजिकदृष्ट्या जबाबदार आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य वातावरणाची सुनिश्चिती करण्यासाठी खाण क्षेत्रातील शाश्वततेवर भर दिला जात आहे. परस्परांशी संवाद साधून कृती करून स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करावे, असेही त्यांनी नमूद केले. केवल कृष्णन यांनी स्वागतपर भाषण केले. एसबीएम नागपूर प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने सुरू केलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. शिबिरादरम्यान आयबीएम अधिकाºयांनी चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा आणि नागपूर या पाच जिल्ह्यातील १३ गावांना भेट दिली. आयबीएमचे मुख्यालय नागपुरात आहे. अधिकारी व कर्मचाºयांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमांचा लाभ होतो. प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन यापुढे सुरूच राहणार असून त्यातून कौशल्याचा विकास केला जाणार आहे. उत्पादन आणि नव्या स्पर्धेसाठी सज्जता हा मुद्दा प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयांनी स्वीकारावा. या हेतूने खाण क्षेत्रातील समव्यावसायिकांपर्यत संदेश पोहोचविण्यात आला. याप्रसंगी गजानन कामडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.कार्यशाळेचे उद्दिष्टउद्योगातील शाश्वत खाणकाम समजून घेणे.एसबीएमच्या समस्या आणि मर्यादांचे मात करणे.विविध दृष्टिकोन, पद्धती आणि परिणाम जाणून घेणे.संबंधित खाणींमध्ये समस्या सोडवणुकीसाठी नियोजनानुसार अंमलबजावणी.खाण कर्मचाºयांची क्षमता बांधणी आणि स्वच्छ भारत अभियानाच्या नियोजनाची अंमलबजावणी.