शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
4
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
5
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
6
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
7
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
8
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
9
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
10
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
11
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
12
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
13
Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
14
जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार
15
वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
16
IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका
17
पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर 
18
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
19
ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत
20
पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टीधारकांना घरे बांधून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:30 IST

महावीरनगर झोपडपट्टी, शहीद करकरे चौक आणि बाबूपेठ परिसरात मागील ४० वर्षांपेक्षा जास्त काळापासून कुटुंबांसह वास्तव्यास असलेल्या झोपडपट्टीधारकांना केंद्र सरकारच्या धोरणानुसार....

ठळक मुद्देनरेश पुगलिया : रेल्वे प्रशासनाने गरिबांवर अन्याय करू नये

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महावीरनगर झोपडपट्टी, शहीद करकरे चौक आणि बाबूपेठ परिसरात मागील ४० वर्षांपेक्षा जास्त काळापासून कुटुंबांसह वास्तव्यास असलेल्या झोपडपट्टीधारकांना केंद्र सरकारच्या धोरणानुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्याच जागेवर महानगरपालिका व राज्य सरकारच्या माध्यमातून कायमस्वरुपी पट्टे देऊन घरे बांधून द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांनी प्रसिद्धिपत्रकातून केली आहे.नागभीड दक्षिण पूर्व रेल्वेने १५ नोव्हेंबर २०१७ ला झोपड्या हटविण्यासंबंधी पत्र दिले. शिवाय, जे. सी. बी. आणि कामगारांची मदत मागितली. महानगरपालिका व एमएसईबीला पिण्याच्या पाण्याचे नळ व विद्युत कनेक्शन तोडण्यासंबंधीही विनंती केली आहे.परंतु, रेल्वे प्रशासनाचे हे धोरण केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमाविरूध्द आहे.गोरगरीब जनतेला त्यांचा निवारा काढून घेण्याबाबतचे जे पत्र दिले आहेत. ते केंद्र सरकारच्या धोरणाच्या आदेशाचे उल्लंघन करणारे आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र सरकारच्या मालकीच्या जमिनीवर अशा प्रकारच्या झोपड्या असतील, तर त्यांचे पूर्नवसन करावे. ज्या पात्र व्यक्तींना एक लाख रूपये अनुदान केंद्र सरकार देणार आहेत. अथवा एखादी खासगी एजन्सी केंद्र व राज्य सरकारच्या संमतीने जागा विकसित करू इच्छित असेल, तर त्याकरिता जमिनीची किंमत न लावता पात्र लोकांना घरे बांधून द्यावी, अशी मागणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केली आहे. मात्र, रेल्वे विभागाने गरीबांच्या झोपड्या तोडून अन्याय केल्यास त्याविरुद्ध आवाज उठवू, असेही नरेश पुगलिया यांनी म्हटले आहे.