शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

पुलाअभावी वाढला २५ किलोमीटरचा फेरा

By admin | Updated: September 26, 2015 00:51 IST

तालुक्यातील भादुर्णी- चिखली मार्गावरील उमा नदीजवळ पूल नसल्याने ये-जा करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांना त्रास : भादुर्णी-चिखली मार्गावरील उमा नदीवर पुलाची मागणीमूल : तालुक्यातील भादुर्णी- चिखली मार्गावरील उमा नदीजवळ पूल नसल्याने ये-जा करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथे पूल निर्माण झाल्यास अनेक नागरिकांना सोयीचे ठरू शकते. यासाठी या मार्गावर पुलाचे बांधकाम करण्याची मागणी ग्रामपंचायत भादुर्णीचे माजी सरपंच संतोष रेंगुडवार यांनी केली आहे.चिखली हे गाव नागपूर महामार्गावर असल्याने चिखली गावातील लोकांना भादुर्णी येथे जायचे असल्यास मूल येथे जाऊन मारोडा मार्गावरुन जावे लागते. हीच स्थिती भादुर्णीवासीयांची आहे. लांब अंतरावरुन गावातील नागरिकांना ये- जा करावे लागते. जेव्हा की अंतर केवळ पाच किमी अंतरावर आहे. मात्र मूलमार्गे गेल्यास २५ ते ३० किमी अंतरावरुन जावे लागते. या ठिकाणी पुलाचे बांधकाम झाल्यास जवळ बंधारा सुद्धा बांधण्यात येऊन शकते. असे झाल्यास शेतीकऱ्यांना सिंचनाची देखील सोय निर्माण होईल. सोमनाथ येथे कृषी विद्यापीठ होणार असल्याने नागपूर मार्गावरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलकडे न येता सरळ भादुर्णी मार्ग सोमनाथला जाण्याची सोयीचे होईल. तसेच कन्हाळगाव हे तीर्थक्षेत्र असल्याने भादुर्णी, मारोडा गावातील नागरिकांना अवघ्या काही अंतरावरुनच सोय उपलब्ध होऊ शकते. यासाठी भादुर्णी-चिखली मार्गावर पुलाचे बांधण्यात करण्यात यावे, अशी मागणी भादुर्णीचे सरपंच संतोष रेंगुडवार यांनी पालकमंत्र्याकडे केली आहे. (तालुका प्रतिनिधी)