शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

पुलाअभावी वाढला २५ किलोमीटरचा फेरा

By admin | Updated: September 26, 2015 00:51 IST

तालुक्यातील भादुर्णी- चिखली मार्गावरील उमा नदीजवळ पूल नसल्याने ये-जा करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांना त्रास : भादुर्णी-चिखली मार्गावरील उमा नदीवर पुलाची मागणीमूल : तालुक्यातील भादुर्णी- चिखली मार्गावरील उमा नदीजवळ पूल नसल्याने ये-जा करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथे पूल निर्माण झाल्यास अनेक नागरिकांना सोयीचे ठरू शकते. यासाठी या मार्गावर पुलाचे बांधकाम करण्याची मागणी ग्रामपंचायत भादुर्णीचे माजी सरपंच संतोष रेंगुडवार यांनी केली आहे.चिखली हे गाव नागपूर महामार्गावर असल्याने चिखली गावातील लोकांना भादुर्णी येथे जायचे असल्यास मूल येथे जाऊन मारोडा मार्गावरुन जावे लागते. हीच स्थिती भादुर्णीवासीयांची आहे. लांब अंतरावरुन गावातील नागरिकांना ये- जा करावे लागते. जेव्हा की अंतर केवळ पाच किमी अंतरावर आहे. मात्र मूलमार्गे गेल्यास २५ ते ३० किमी अंतरावरुन जावे लागते. या ठिकाणी पुलाचे बांधकाम झाल्यास जवळ बंधारा सुद्धा बांधण्यात येऊन शकते. असे झाल्यास शेतीकऱ्यांना सिंचनाची देखील सोय निर्माण होईल. सोमनाथ येथे कृषी विद्यापीठ होणार असल्याने नागपूर मार्गावरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलकडे न येता सरळ भादुर्णी मार्ग सोमनाथला जाण्याची सोयीचे होईल. तसेच कन्हाळगाव हे तीर्थक्षेत्र असल्याने भादुर्णी, मारोडा गावातील नागरिकांना अवघ्या काही अंतरावरुनच सोय उपलब्ध होऊ शकते. यासाठी भादुर्णी-चिखली मार्गावर पुलाचे बांधण्यात करण्यात यावे, अशी मागणी भादुर्णीचे सरपंच संतोष रेंगुडवार यांनी पालकमंत्र्याकडे केली आहे. (तालुका प्रतिनिधी)