शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
5
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
6
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
7
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
8
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
9
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
10
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
11
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
12
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
13
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
14
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
15
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
16
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
17
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
18
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
19
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
20
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम

देऊरवाडा-माजरी मार्गावरील पूल खचलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:27 IST

पहिल्याच पावसात देऊळवाडा- माजरी मार्गावरील पूल खचल्याने नागरिक व वेकोलि कर्मचाऱ्यांना भद्रावती- कोंढा मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. पूल खचून २० दिवस झाले. प्रशासनाने घटनास्थळी अपघातग्रस्त स्थळ म्हणून फलक लावला. येथे मोठा एखादा अपघात होण्याचा धोका आहे. संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : पहिल्याच पावसात देऊळवाडा- माजरी मार्गावरील पूल खचल्याने नागरिक व वेकोलि कर्मचाऱ्यांना भद्रावती- कोंढा मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. पूल खचून २० दिवस झाले. प्रशासनाने घटनास्थळी अपघातग्रस्त स्थळ म्हणून फलक लावला. येथे मोठा एखादा अपघात होण्याचा धोका आहे. संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.वेकालि-माजरी क्षेत्रातंर्गत चार कोळसा खाणी बंद झाल्या. येथील कामगारांची माजरी व इतर क्षेत्रात स्थानांतरण करण्यात आले. यातील बहुतांश कामगार हे भद्रावती शहरात वास्तव्याला आहेत. त्यांना माजरी किंवा वणी क्षेत्रात कर्तव्यास जाण्यासाठी भद्रावती- देऊळवाडा-माजरी हा मार्गच कमी अंतराचा आणि रहदारीच्या दृष्टीने सुरक्षित आहे. माजरी, वणी येथील ये जा करणारे नागरिक याच मार्गाचा उपयोग करायचे. परंतु या खचलेल्या पुलावरून ये जा करणे आता धोकादायक झाले आहे. अपघात होण्याच्या धास्तीने नागरिक वेकोलि कर्मचारी भद्रावती कोंढा- माजरी असा प्रवास करावा आहे. सदर पुलाची दुरूस्ती करण्याची अशी मागणी तेलवासा खाण उपक्षेत्रातील बीएमएस संघटनेचे सचिव वसंत सातभाई व नागरिकांनी केली आहे.